महाराष्ट्र

तीन मजली इमारत अचानक कोसळली,अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली…

By team

डोंबिवली:  तीन मजली इमारत कोसळून नुकतीच एक दुर्दवी घटना घडली आहे, डोंबवली पूर्वेतील आयरे-दत्तनगर परिसरातील आदिनारायण नावाची इमारत कोसळली आहे. या ढिगाऱ्याखाली अनेक कुटुंब ...

महाविकास आघाडीची पुढची रणनीती काय? जयंत पाटलांनी सांगितली आतली बातमी

मुंबई : महाविकास आघाडीची आगामी काळातील नेमकी रणनीती काय आहे, याबाबत जयंत पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिलीय. नुकतंच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची ...

Video : भाजपच्या परिवर्तन संकल्प यात्रेला अभूतपूर्व पाठिंबा; फडणवीसांचे भर पावसात तुफानी भाषण

राजस्थान : भाजपची परिवर्तन संकल्प यात्रा १४ सप्टें. रोजी अजमेर शहरात पोहोचली. अजमेर शहरात सुमारे २० ठिकाणी यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कैसरगंज चौकाजवळ जाहीर ...

अजित पवार संतापले, म्हणाले, मला विनाकारण ट्रोल केलं जातंय

पुणे : राज्य सरकारकडून खासगी कंपन्यांकडून कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती केली जात असल्याने सरकारवर जोरदार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी पुण्यात माध्यमांशी ...

ठाकरे गटातील आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. जोगेश्वरी येथील भूखंड आणि आलिशान हॉटेलच्या बांधकाम प्रकरणी ...

अमित शाहांचा संभाजीनगर दौरा रद्द, काय कारण?

By team

संभाजीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे १६  सप्टेंबरला  मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगरात येणार होते. पण  अमित शाहांचा औरंगाबाद दौरा ...

मोठी बातमी! शरद पवार-अजित पवार आज येणार एकत्र?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण आज शरद पवार यांच्या उपस्थितीत वसंतदादा ...

Rain Update : उद्यापासून वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारांचा मारा, जळगावची काय स्थिती?

राज्याच्या काही भागात पावसाने मुसळधार हजेरी लावली. तर काही भागात अद्याप पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. अशातच हवामान विभागाने दिलासा देणारा अंदाज वर्तवला आहे. मराठवाडा, ...

मुंबईत अचानक विमान कोसळलं, अपघातानंतर झाले दोन तुकडे

मुंबई : विमानतळावर एका खासगी विमानाचा अपघात झाला आहे. खराब हवामानामुळे विमान कोसळलं. या प्लेनमध्ये सहा जण होते. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. अपघातानंतर विमानाचे ...

स्पर्धा परीक्षा समिती सरकारच्या धोरणाविरोधात करणार राज्यव्यापी आंदोलन

By team

राज्य सरकार : महाराष्ट्र सरकारने बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून मनुष्यबळ घेण्याचा निर्णय घेतल्याने  स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.  सध्या तलाठी भरतीमध्ये  ...