महाराष्ट्र

कांदा पिकाला मिळणार अनुदान; शेती मातीचा होणार सन्मान

तरुण भारत लाईव्ह । नंदुरबार : राज्यात साधारण 136.68 लाख मे.टन कांद्याचे उत्पादन खरीप व रब्बी हंगामामध्ये घेण्यात येते. बहुतांश शेतकऱ्यांकडे कांदा साठविण्यासाठी वैज्ञानिक ...

धरणामध्ये मुतण्याचं वक्तव्य करण्यापेक्षा थुंकणं चांगलं; राऊतांचा अजित पवारांना टोला

तरुण भारत लाईव्ह । नाशिक : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे काल खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव घेतल्यानंतर थुंकले होते. राऊतांच्या या कृतीमुळे ...

संजय राऊतांनी स्वत:ची तुलना केली वीर सावरकरांशी!

तरुण भारत लाईव्ह । नाशिक : वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिध्द असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे काल खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव घेतल्यानंतर थुंकले ...

वाह! सर्वच विषयात पैकीच्या पैकी गुण, १०० टक्के मिळवून बोर्डात पहिला, कुठला आहे मनिष?

१०th Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी, घोषित करण्यात आला. यात ...

विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव जयंत सहस्त्रबुद्धे यांचे निधन

तरुण भारत लाईव्ह । पुणे : विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक जयंत श्रीकांत सहस्त्रबुद्धे यांचे शुक्रवारी (२ जून) निधन ...

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : पंढरपूरला २९ जूनला आषाढी वारी पार पडणार आहे. त्यासाठी पंढरपूरच्या दिशने पालख्याही निघाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर वारकर्‍यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जायला ...

दहावीचा निकाल 93.83 टक्के, मुलं हुशार की मुली?, जाणून घ्या सविस्तर

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांने घेतलेल्या ...

मोठी बातमी! दहावीचा निकाल जाहीर; ‘या’ विभागाची बाजी

मुंबई : महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे. दरम्यान, कोकण विभागाने बाजी ...

राज्यात पावसाचा नव्हे ३ दिवस तीव्र उष्णतेचा इशारा; वाचा हवामान खात्याचा अंदाज

पुणे : संपूर्ण देश मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असतांना हवामान खात्याने राज्यात कुठे कुठे मान्सूनपूर्व पाऊस पडणार आहे? याचा अंदाज गेल्या आठवड्यात वर्तविला होता. ...

दिल्लीत होणार छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक

रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यास आज तिथीनुसार ३५० वर्षं पूर्ण झाली. त्यानिमीत्ताने राज्य सरकारकडून रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या ...