महाराष्ट्र
सना खान प्रकरण : प्रमुख संशयित आरोपीला अटक, दिली हत्येची कबुली
नागपूरमधील सना खान प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी अमित साहू याला पोलिसांनी अटक केली आहे. जबलपूरमध्ये त्याला अटक करण्यात आली असून लवकरच त्याला नागपूर पोलीस ...
स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी खुशखबर, जाणून घ्या काय आहेत?
मुंबई : महाराष्ट्र शासनाकडून २०१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गांतील रिक्त पदे भरण्यासाठी महाभरती जाहीर करण्यात आली होती. या महाभरतीसाठी जवळपास लाखोंच्या संख्येने अर्ज भरण्यात ...
Sudhir Mungantiwar : तुम्ही एकनाथ शिंदेंना ओळखू शकले नाहीत, सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Sudhir Mungantiwar : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाविरोधात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार वागत आहेत, असं म्हणणे म्हणजे केवळ अफवा पसरवणे आहे. सरकारमध्ये कोल्ड वॉर ...
एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्यात कोल्ड वॉर; वाचा काय आहे प्रकरण?
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरु असल्याचा दावा केला आहे. विजय ...
राजकीय गोंधळ : संसदेत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने काढला व्हीप
नवी दिल्ली : संसदेच्या अधिवेशनात अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु आहे. या प्रस्तावाच्या मतदानासाठी राष्ट्रवादीने दोन व्हीप काढले आहेत. एकीकडे सुनिल तटकरे यांनी व्हीप काढला ...
राज्यात इतक्या नागरिकांना आले डोळे, संख्या वाचून बसेल धक्का?
मुंबई : राज्यात डोळे येण्याची साथ पसरली आहे. या आजाराच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यभरात या आजाराचे आजवर सुमारे अडीच लाख रुग्ण ...
सना खान बेपत्ता : खरी माहिती आली समोर, घटनेनं खळबळ
Sana Khan : भाजपची नागपूर शहरातील महिला पदाधिकारी सना खान हिची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं आहे. सना खान हत्या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी अमित ...
परिवर्तनवादी लेखक, ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन
मुंबई : लेखक आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. हरी नरके यांचे आज सकाळी निधन झाले. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या ...
हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट; पुढील 24 तासात राज्यात काय स्थिती?
मुंबई : भारतीय हवामान खात्याकडून पावसाबद्दलची महत्त्वाची अपडेट पुढे आली आहे. राज्यात सततच्या पावसाचा जोर ओसरला असून कोणत्याही जिल्ह्याला पुढील २४ तासांकरिता रेड, ऑरेंज किंवा ...
सरकारचा महत्वाचा निर्णय : खिचडी नव्हे, आता विद्यार्थ्यांना खायला मिळणार चमचमीत पदार्थ
मुंबई : खिचडी खाऊन कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना आता चमचमीत पदार्थ खायला मिळणार आहेत. राज्यातील मुलांना सकस आणि पोषक आहार देऊन त्यांच्या प्रकृतीत आणि बौद्धिक क्षमतेत ...















