महाराष्ट्र
हमीभावापेक्षा पेक्षा कमी किंमतीत कापूस खरेदी केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करा; गृहमंर्त्र्यांचे आदेश
महाराष्ट्र : प्रमुख शेतीमालाचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. खानदेशात सध्या कापूस, सोयाबीन व मका या शेतीमालाचे दर ...
अडीच महिन्यांनी राजीनाम्याची घोषणा का ?, छगन भुजबळांनी उघड केले रहस्य
मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर आक्षेप घेत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना मंत्रिमंडळातून ...
मोदीजी, आम्ही शत्रू नाही… नितीश नंतर उद्धव यांचेही मन बदलणार का ?
बिहारमध्ये नितीशकुमार यांच्याकडून मिळालेल्या मोठ्या धक्क्यातून इंडिया युती सावरलेली नसतानाच महाराष्ट्रातही राजकीय फुटीची कुणकुण लागली आहे. उद्धव ठाकरे यांनी एका सभेला संबोधित करताना मोठं ...
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ ; चांदी घसरली
मुंबई । कमकुवत मागणीमुळे आज (सोमवार) सकाळी भारतीय सराफा बाजारात प्रचंड चढ-उतार दिसून आले. सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असतानाच चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. ...
राज्यसरकारच्या मोठा निर्णय, राज्यपाल, मुख्यमंत्रांसह इतरही अधिकाऱ्यांच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहने
मुंबई : इंधनाच्या वाढत्या किमतीवर मात आणि प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात असताना, राज्य सरकारनेही आता राज्यपाल, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह सनदी ...
मी अडीच महिन्यापूर्वीच मंत्रिमंडळाच राजीनामा दिला.. छगन भुजबळांच्या गौप्यस्फोटाने खळबळ
मुंबई । राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भुजबळच्या कमरेत ...
प्रकाश आंबेडकर MVA बैठकीला हजर, युती आणि जागावाटपावर चर्चा होईल
मुंबई : प्रकाश आंबेडकर यांनी आज MVA (महा विकास आघाडी) च्या बैठकीला हजेरी लावली. ही बैठक मुंबईत झाली. लोकसभा निवडणुकीसाठी युती आणि जागावाटपावर चर्चा ...
महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा फटका? बाबा सिद्दीकी पक्ष सोडू शकतात
मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वांद्रे पूर्वचे माजी आमदार बाबा सिद्दीकी हेही काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...
इंडिया युती तुटण्याच्या मार्गावर, ममतापाठोपाठ एमव्हीएमध्येही चुरस !
लोकसभा निवडणुकीपूर्वीच इंडिया युती तुटण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला आरसा दाखवत काँग्रेसला 300 पैकी 40 जागाही ...
‘इंडिया युती संपली’, संजय राऊत यांच्यासमोर प्रकाश आंबेडकर म्हणाले
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी धक्कादायक वक्तव्य करत आता भारताची युती संपली आहे. संजय राऊत आणि नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रकाश आंबेडकर ...















