महाराष्ट्र

कमी पाण्यात जास्तीच्या उत्पन्नाची हमी देणारी ही योजना, नक्की वाचा

तरुण भारत लाईव्ह न्यूज : कमी पावसाच्या प्रदेशामध्ये पाण्याच्या प्रत्येक थेंबास महत्त्व आहे. त्यामुळे या प्रदेशामध्ये पाटाद्वारे पाणी देणे शक्य नसते. अशा प्रदेशामध्ये सूक्ष्म ...

राष्ट्रवादीच्या या खासदाराचा सावरकर गौरव यात्रेला पाठिंबा!

मुंबई | काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करत असतांना त्यास प्रतिउत्तर म्हणून महाराष्ट्रात भाजपने आता मिशन मी सावरकर सुरू केले ...

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन

Girish Bapat : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांची प्राणज्योत मालवली असून, पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे वय 72 ...

एकनाथ शिंदेंना ठाकरे गटाचा टोला, म्हणाले ‘तुम्ही ऑपरेशन..’

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यापासून राज्याचं राजकीय वर्तुळ प्रचंड तापलं आहे. असा एकही दिवस जात नसेल की कोणी कुणावर टीका करत नसेल. रोजच एकमेकांवर ...

नवे खनिज व वाळू धोरण परिणाम साधेल का?

पूर्वी अगदी सहज व माफक दरात मिळणारी Mineral and sand वाळू व गौण खनिज विद्यमान स्थितीत तेवढ्या सुलभतेने मिळत नाही, हे वास्तव आहे. हा ...

काय सांगता! लाच २४ हजार ५०० रुपयांची, अडकलं अख्खं कार्यालय ‘एसीबी’च्या जाळ्यात

bribe :  ठिबक सिंचन साहित्याच्या तक्रारदार डीलरचे स्टॉक रजिस्टर चेक करण्यासाठी आणि डीलरविरोधात आलेला माहितीचा अधिकार अर्ज फाईल करण्यासाठी तसेच अनुदानप्राप्त ३५ फाईलसाठी २४ ...

ठरलं! राज्यभरात ३० मार्चपासून ‘सावरकर’ गौरव यात्रा

Savarkar : देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने तर्फे राज्यभरात ३० मार्च ते ६ एप्रिल याकाळात ...

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेना मोठा धक्का! वकिलीची सनद रद्द!

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना राज्य बार काऊन्सिल आणि ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या माध्यमातून जोरदार धक्का बसला आहे. ...

राज्यात बदल सहजासहजी होणार नाही – जयंत पाटील

 जळगाव : आपल्याला बदल करावयाचा आहे पण तो सहजासहजी होणार नाही. सरकारच्या चुकीच्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवाल तरच चांगला निकाल मिळू शकतो असे प्रतिपादन राष्ट्रवादी ...

राहुल गांधी यापुढे सावरकरांवर बोलणार नाहीत!

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वारंवार केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापलेले होते. मात्र आता शरद पवारांच्या मध्यस्थीमुळे राहुल ...