महाराष्ट्र
‘छत्रपती संभाजीनगर’ नामांतराचा स्टेटस ठेवला, मुस्लिम युवकांचा तरुणावर हल्ला, घरावर दगडफेक काचाही फोडल्या!
बीड : औरंगाबादचे नामांतर होऊन आता छत्रपती संभाजीनगर झाले आहे. केंद्र सरकारकडून या निर्णयाला मंजरी देण्यात आली. या निर्णयाचे राज्यभरात स्वागत करण्यात आले. मात्र ...
विखे पाटलांचा शरद पवारांना टोला
पंढरपूर : राज्यातील राजकीय नेते सध्या जोरदार चर्चेत आहे. रोजच कुणी कुणावर आरोप करतंय तर कुणी टीका. शरद पवार यांनी कसबा पोटनिवडणुकी नंतर राज्यात ...
गुड न्युज : 12वीच्या विद्यार्थ्यांना ते ६ गुण मिळणार, पण…
मुंबई | 12वीच्या पहिल्याच इंग्रजीच्या पेपरात चुकीच्या प्रश्नाचे गुण विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र हे गुण कुणाला मिळणार? हा प्रश्न ...
शरद पवारांनी केलेल्या टिप्पणीवर भाजपानं दिलं प्रत्युत्तर
पुणे : राज्याच्या राजकारणात सध्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीच्या निकालाची चर्चा पाहायला मिळत आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात कॉंग्रेसने गुलाल उधळल्यानं भाजप नेत्यांवर टीका होताना दिसत ...
इयत्ता १२ वी च्या ‘या’ विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही
तरुण भारत लाईव्ह I मुंबई : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत दि.०३ मार्च २०२३ रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका ...
जळगावसह या जिल्ह्यांवर आजपासून अवकाळी पावसाचे सावट
मुंबई | मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच हवामानात बदल झाला आहे. शनिवारी सकाळपासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. हवामानातील या बदलामुळे त्यामुळं ४ ते ...
आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी असा भरा ऑनलाइन अर्ज
जळगाव : आरटीई (RTE)अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली आहे. याची अंतिम मुदत १७ मार्च, रात्री १२ वाजेपर्यंत आहे. ...
मुख्यमंत्री शिंदेचा विरोधांवर हल्लाबोल, म्हणाले..
मुंबई : सत्तेत येताच काय केलं, याची संपूर्ण यादीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत वाचली. सत्तेतून पायउतार झाल्यावर विरोधकांच्या डोळ्यात अंधारी आल्याचा हल्लाबोलही त्यांनी ...
मोठी बातमी : अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीसह होणार मेगा भरती
Anganwadi worker : अंगणवाडी सेविकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. महिला बालकल्याण विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आता अंगणवाडी ...
महाराष्ट्रावर आस्मानी संकट? उद्यापासून चार दिवस मुसळधार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
जळगाव/पुणे : सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे आधीच बळीराजा चिंतेत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. तो म्हणजे महाराष्ट्रात ...














