महाराष्ट्र
पौर्णिमेचा चंद्र ’मायक्रो मून’
तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : या वर्षी जानेवारी २०२३ च्या पहिल्याच सप्ताहात पौर्णिमा असून चंद्राचे स्वरूप मायक्रोमून अशा स्वरूपात दिसणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी ...
पोलीस दलातील अधिकाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांसाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक ते अपर पोलीस अधीक्षक या अधिकाऱ्यांना या निर्णयाचा ...
शेतकऱ्यांची चिंता वाढली: राज्यात ‘या’ भागांत अवकाळी पावसाची शक्यता
मुंबई : उत्तर भारतात हाडं गोठवणाऱ्या थंडीचा अनुभव नागरिक घेत आहे. राज्यातही गेल्या दोन दिवसांपासून थंडीचं प्रमाण वाढलं आहे. थंडीसह आज राज्यात अनेक ठिकाणी ...
उर्फी… चाकणकरांना पदावर राहण्याचा अधिकार नाही – चित्रा वाघ
मुंबईः उर्फी जावेदच्या मुद्द्यावरून समाज स्वास्थ्यासाठी एकत्र आले पाहिजे असे म्हणत चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. वाघ यांनी ...
कृषी उत्पन्न बाजार समित्यांबद्दल न्यायालयाचा मोठा निर्णय
नागपूर : राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यकारिणीची मुदत संपल्याने आणि कोरोना काळात निवडणुका न झाल्याने अनेक बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. ...
टिल्ल्या म्हणताच नितेश राणेंचा अजित पवारांवर पलटवार, म्हणाले…
मुंबई : भाजप आमदार नितेश राणे हे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांना सातत्याने लक्ष्य करत आहेत. त्यांच्याविषयी पत्रकार परिषदेत विचारणा झाल्यानंतर अजित पवार ...
शरद पवार म्हणाले, यामुळे महाराष्ट्रातील तरुणांची लग्न होत नाहीयेत
मुंबई : महाराष्ट्रातून उद्योग बाहेरच्या राज्यात न्यायचे आणि नवीन उद्योग राज्यात येण्यास सवलती द्यायच्या नाहीत. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. या कारणानेच ...
मुंबईच्या विक्रोळीत २३ व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली
मुंबई : विक्रोळीतील २३ मजली सिद्धीविनायक सोसायटीत हायड्रोलिक पार्किंग लिफ्टचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक लिफ्ट २३ व्या मजल्यावरू कोसळली. यात एका व्यक्तीचा मृत्यू ...
मुंबईत मराठी माणसाला पुन्हा आणण्यासाठी कायदे बदलणार : मुख्यमंत्री
मुंबई : मुंबई महाराष्ट्राची तशी भारताची आर्थिक राजधानी आहे. कोट्यवधी लोकसंख्या असलेल्या या शहरात मराठी जनांसह इतर राज्यातील लोकांचाही मोठा भरणा आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईतून ...
छत्रपती संभाजी महाराजांबाबतच्या ‘त्या’ विधानावर अजित पवार ठाम, म्हणाले…
मुंबई : द्वेशाचं राजकारण करणं मला मान्य नाही. छत्रपती संभाजी महाराजांबाबत मी सभागृहात केलेल्या विधानावर मी ठाम आहे. छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणणं अधिक ...