महाराष्ट्र
शिवरायांचा अवमान; उदयनराजे भोसलेंची मोठी घोषणा
रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज ...
भीषण अपघात! लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेली स्कूल बस उलटली, दोघांचा मृत्यू
तरुण भारत लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२२ । लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेल्या स्कूल बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यात दोघांचा ...
ऋतुराजचा पराक्रमी धडाका; पण..
तरुण भारत लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२२ । विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने शुक्रवारी शेतकी खेळी केली. गायकवाडने 108 ...
दुर्दैवी! थ्रेशर मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू
तरुण भारत लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२२ । धान कापणीनंतर आता सगळीकडे धनाची मळणी करण्याचं काम जोरात सुरु असून गोंदिया जिल्ह्यातुन एक हृदयद्रावक ...
बुलढाण्यात दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार; दुकानाची तोडफोड, दोन्ही बाजूंनी गुन्हे
तरुण भारत लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२२ । बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्याच्या बेलाड या गावात दारूचा व्यवसाय सुरू असल्याने हा दारुचा व्यवसाय बंद ...
शिर्डीला दर्शनासाठी गेलेल्या भक्तांवर काळाचा घाला, कार उलटल्याने दोघांचा जागीच मृत्यू
तरुण भारत लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२२ । शिर्डीहून दर्शन घेऊन परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या भक्तांवर नियतीने घात केला आहे. नाशिक जिल्ह्यात असलेल्या सिन्नर-शिर्डी ...
आनंदाची बातमी : आता कागदपत्रांची कटकट थांबणार!
तरुण भारत लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२२ । एखादे जुने घर किंवा दुकान खरेदी केल्यानंतर त्याचे विजेचे कनेक्शन जुन्या मालकाकडून नव्या मालकाच्या नावावर ...
सावधान! हेल्मेट नसेल तर ५०० रुपयांचा भुर्दंड बसणार, ‘या’ शहरात हेल्मेट सक्ती!
तरुण भारत लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२२ । नाशिक शहरात आजपासून म्हणजेच 1 डिसेंबरपासून दुचाकी चालकांना हेल्मेट बंधनकारक केले आहे. हेल्मेट नसल्यास पाचशे ...
नागपूर ते शिर्डी आता फक्त ५ तासांत, कारण..
तरुण भारत लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२२ । नागपूर- मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान ...
ग्रामपंचायत निवडणूक : ऑफलाइन अर्ज भरण्यास परवानगी
तरुण भारत लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२२। राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सात हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार 2 डिसेंबर ...