महाराष्ट्र

ठाकरे गटाच्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले निर्णय..

चंद्रपूर : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यानं सर्वोच्च न्यायालयासह निवडणूक आयोगावर खळबळजनक विधान केल आहे. काय विधान केलय? ...

सत्यजित तांबे, नाना पटोले, नाराजी आणि अपमान; वाचा काय घडले अधिवेशनात

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशनाला कालपासून सुरवात झालीय. या अधिवेशनादरम्यान, विधानभवनाच्या पायर्‍यांवरील एक व्हिडीओ राज्यात चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नशिक पदवीधर निवडणुकामध्ये ...

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; संशयित दहशतवाद्याला पकडले

मुंबई : चीन, पाकिस्तान आणि हाँगकाँगमध्ये दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतलेली इंदूर येथील सर्फराज मेमन ही संशयास्पद व्यक्ती सध्या मुंबईत पोहोचली असून, तो घातपाती कारवाया ...

गळ्यात कांद्याच्या माळा घालून विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन; वाचा सविस्तर

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी मंगळवारी विरोधकांनी सरकारला कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्यांवरुन घेरलं. त्याच पार्श्वभूमीवर आज विधिमंडळाच्या पायर्‍यावर गळ्यात कांद्याच्या माळा ...

..अन् मुख्यमंत्र्यांना गिरीशभाऊंनी सावरले

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सोमवारीपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनादरम्यान इमारतीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांचे काही सहकारी बाहेर ...

शेतकऱ्यांनी जगायचं कसं : १०० किलो वांग्याचे मिळाले केवळ ६६ रुपये

बारामती : पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथील एका शेतकऱ्याला १०० किलो वांग्याचे केवळ ६६ रुपये मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, राज्यामध्ये ८०० किलो कांद्याचे ...

कांद्याचे भाव वाचून डोळ्यांत येईल पाणी, लासलगावामध्ये कांदा लिलाव बंद पाडला!

नाशिक : सध्या नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. मात्र कांद्याचे दर गडगडले आहेत. सगळा खर्च जाऊन अक्षरश: हातात दोन आणि चार रुपये येत ...

शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाकडे गेल्याबद्दल राज ठाकरे स्पष्टच म्हणाले…

नवी मुंबईः निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं आहे. उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना निसटू पाहात असतांना राज ठाकरेंची भूमिका ...

नव्या राज्यपालांकडून राज्य सरकारचं कौतुक; वाचा काय म्हणाले…

मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी त्यांनी सरकारने आत्तापर्यंत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयावर भाष्य केलं ...

सरोज आहिर बाळाला घेऊन अधिवेशनात, हिरकणी कक्षाची अवस्था पाहून भावुक

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सोमवारीपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनात आमदार सरोज आहिर यांनी बाळाला घेऊन उपस्थिती लावली. मात्र, त्यांची गैरसोय झाल्याची माहिती ...