महाराष्ट्र
शिक्षकांच्या बदल्या गावकऱ्यांना अमान्य; नदीत उतरून सुरु केलं जलसमाधी आंदोलन
परभणी : शिक्षकाची बदली होत असल्याने विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर झाल्याचे आपण सोशल मीडियावर वाचले असलेच. अशीच एक बातमी परभणी जिल्ह्यात समोर आली आहे. ज्या शिक्षकांमुळे ...
सात महिन्यांच्या गरोदर प्राध्यापिकेने उचललं टोकाचं पाऊल
औरंगाबाद : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३० वर्षीष उच्चशिक्षित गर्भवती विवाहितेने आत्महत्या केल्याची घडली आहे. वर्षा दीपक नागलोत (वय ३० ...
आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना खुले आव्हान, वाचा काय म्हणाले
मुंबई : शिंदे आणि ठाकरे गटातील नेत्यांचे वाक्युध्द दररोज सुरुच असते. दोन्ही बाजूकडील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता माजी मंत्री ...
महाराष्ट्रातील राजकारण दारूच्या पैशांवर चालते, डॉ. अभय बंग यांचा गंभीर आरोप
नागपूर : महाराष्ट्रातील राजकारण दारूच्या पैशांवर चालते. दारूच्याच पैशांनी निवडणुका जिंकल्या जातात, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केला. वर्धा येथे ...
कसबा-चिंचवड पोटनिवडणूक : भाजपाचा उमेदवार ठरला!
पुणे : पोटनिवडणुक कसबा आणि चिंचवडमध्ये भाजपाने उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपामध्ये कुणाची उमेदवारी घोषित हेमंत रासने यांना कसब्यातून भाजपाकडून उमेदवारी घोषित करण्यात आली ...
भुसावळ विभागात रेल्वेची ‘विकासाची एक्सप्रेस’ आता सुसाट धावणार : बजेटमध्ये इतक्या कोटींच्या निधीला मंजुरी
भुसावळ : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला असून त्यात भुसावळ विभागाला तब्बल 1470.94 कोटींचा निधी मंजूर केला आहे. आतापर्यंतच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ...
दगडफेक प्रकरण : राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या!
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दगडफेक प्रकरणी दाखल केलेला दोषमुक्ती अर्ज इस्लामपूर न्यायालयात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. हा ...
तृतीयपंथियांसाठी देशातला पहिला विशेष कक्ष जेजे रुग्णालयात कार्यान्वित
मुंबई : तृतीयपंथी हा देखील समाजाचा एक घटक आहे. सबका साथ सबका विकास असे म्हणत असताना या घटकातील लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत ...
…तर दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पाच वर्ष देता येणार नाही परीक्षा
मुंबई : बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्चदरम्यान, तर दहावीची परीक्षा २ ते २५ मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी काही कठोर ...
सत्यजीत तांबेंच्या विजयानंतर महाविकास आघाडीत धुसफूस
मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसच्या सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल करत काँग्रेसलाच धक्का दिला. चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील ...















