महाराष्ट्र
Nitesh Rane : संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बरसले; म्हणाले “आधी…”
मुंबई : मोदींच्या नावावर १८ खासदार निवडून दिले तेव्हा EVMवर आक्षेप घेतला का नाही? असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी उबाठा गटाचे प्रमुख ...
“राष्ट्रवादी हा पक्ष एकच, कुठलीही फूट नाही” जयंत पाटलांच्या गुगलीने भुवया उंचावल्या!
नागपूर : “राष्ट्रवादीत कुठलीही फूट पडलेली नाही. आम्ही राष्ट्रवादी हा पक्ष एकच असल्याचे मानतो. त्यामुळे आमच्यात फूट पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. निवडणूक आयोगातही आम्ही ...
…तर राज्यात मराठा शिल्लक राहणार नाही; छगन भुजबळ असं का म्हणाले?
मुंबई : हिवाळी अधिवेशन उद्या ७ डिसेंबर रोजीपासून सुरु होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार नागपुरात मुक्कामी आहे. संत्रानगरीत उद्यापासून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होईल.दरम्यान, ...
हिवाळी अधिवेशन! यंदाचं अधिवेशन गाजणार; जाणून घ्या सर्व काही
नागपूर : हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार नागपुरात मुक्कामी आहे. संत्रानगरीत उद्यापासून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होईल. सध्याच्या राज्यातील प्रश्नांना ...
जेवणात चिकन मिळाले नाही म्हूणन बापाने केलं मुली सोबत भयानक कृत्य
crime news: एका मुलींसाठी आई पेक्ष्या ती वडिलांच्या जास्त जवळ असते.व अस म्हणता कि मुलगी वडिलांची जास्त लाडाची असते,पण पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना सामोर ...
नौदलातील सैन्याला संबोधीत करताना पंतप्रधान मोदी, यांनी घेतला मोठा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलातील सैन्याला संबोधीत करताना मोठा निर्णय घेतला. पंतप्रधान मोदी बोलतां म्हणाले,नौदलातील पदांना भारतीय परंपरेनुसार नावं देणार तर नौदलाच्या गणवेशावर शिवमुद्रा ...
धरणगावच्या मयुरेशची 21 व्या वर्षी भारतीय नौदलाला गवसणी
जळगाव : धरणगाव तालुक्यातील मौजे वंजारी खपाट येथील रहिवासी असलेल्या मयुरेश दीपक पाटील याने वयाच्या 21 व्या वर्षी राष्ट्रीय रक्ष्ाा प्रबोधिनीचे खडतर प्रशिक्षण पूर्ण ...
महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल : डॉ. नरेंद्र पाठक
साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) | अमळनेरला साहित्यिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व औद्योगिक वारसा लाभला आहे. आता 72 वर्षांनंतर अमळनेरला मराठी साहित्य संमेलन होत आहे. ...
लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले “आम्ही…”
पुढील वर्षी (२०२४) होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, तिन्ही पक्ष (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी अजित गट) लोकसभा ...
मध्यप्रदेशात भाजपच्या विजयाची ‘ही’ आहेत चार कारणे
मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्ष पुन्हा सरकार बनवण्याकडे दमदार वाटचाल करताना दिसत आहे. यंदा मध्य प्रदेशात बंपर मतदान झाले. या मतदानात महिलांचा वाटा लक्षणीय ...















