महाराष्ट्र

नेझल व्हॅक्सिनसाठी आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

By team

तरुण भारत लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२२ । वाढत्या रूग्णसंख्येनंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून पुन्हा एकदा नागरिकांना बुस्टर डोस घेण्याचे आवाहन करण्यात ...

अनधिकृत उत्खन : आता तंत्रज्ञानाची करडी नजर

By team

तरुण भारत लाईव्ह न्यूज । नागपूर : राज्यातील गौण खनिज पट्ट्यातून अनधिकृत उत्खननावर प्रतिबंध यावा, यासाठी १५ जानेवारीपर्यंत नवीन धोरण राबवले  जाणार आहे. या ...

अखेर कर्नाटक सीमाप्रश्नी ठराव एकमताने मंजूर

By team

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा भागातील बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या मराठी या शहरांसह ८६५ गावे महाराष्ट्रात ...

खुशखबर : नवीन वर्षापूर्वी शेतकऱ्यांसाठी.., पंतप्रधान मोदींनी केली ‘ही’ घोषणा

By team

केंद्र सरकारने गरीब आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आलेल्या पीएम किसान सन्मान निधी  योजनेचा  शेतकरी लाभ घेत ...

कोरोनाच टेन्शन नाही; जल्लोषात करा नववर्षाचं स्वागत – आरोग्यमंत्री तानाजी सावंत

By team

तरुण भारत लाईव्ह न्यूज । नव वर्षाच्या स्वागतापूर्वी चालू वर्षाला निरोप देण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. नववर्षाच्या स्वागताचे सर्वांना वेध लागले आहे. मात्र पुन्हा ...

गौताळा कन्नड घाटात भीषण अपघात : एक ठार, दोन गंभीर; ९ वर्षीय बालिका सुदैवाने सुखरूप

By team

औरंगाबाद : चाळीसगाव महामार्गावरील गौताळा घाटात विचित्र अपघात झाला असून यात एक जागीच ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. यमुनाबाई पवार (वय ६८, औरंगाबाद) ...

नवीन नियम : क्रेडिट कार्ड,जीएसटीसाठी नवीन नियम लागू, नवीन वर्षात अजून काय होईल बदल?

By team

भारतीय रिझर्व्ह बँकेने  लॉकरसंबंधी  नवीन निर्देश दिले आहेत. हा नियम  1 जानेवारी 2023 रोजी पासून लागू होईल. या नवीन नियमांनुसार,  हे नियम लागू झाल्यानंतर ...

पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

By team

आता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे ओझे न लादता, त्यांच्या मेंदूचा विकास होण्याकरता त्यांचा गृहपाठ बंद केला जाणार आहे. त्यासाठी नवीन अभ्यासक्रम तयार ...

कृषी महोत्सवाचा नावाने तिकीट छापून वसुली; अजित पवारांचा आरोप, फडणवीस म्हणाले..

By team

सिल्लोड येथील कृषी महोत्सवावरुन अजित पवार यांनी सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कृषी महोत्सवाचा नावाने तिकीट छापून वसुली करण्यात येत असल्याचा आरोप अजित ...

ग्राहक सबलीकरण हे भारताचे प्रमुख वैशिष्ट्य असेल – पियुष गोयल

By team

ग्राहक सक्षमीकरण  हे विकसित भारताचे मुख्य वैशिष्ठ्य असेल, असे प्रतिपादन केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था मंत्री पीयूष गोयल यांनी  केले. सर्व ...