महाराष्ट्र
सरकारी शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटणार; ‘या’ ३ मंत्र्यांवर जबाबदारी
मुंबई : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात परिस्थितीत दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावे अशी मागणी सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांनी केली. त्यानंतर आज ...
तोडगा निघणार? सरकारचे शिष्टमंडळ आज उपोषणास्थळी
राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज गुरुवारी अंतरवाली सराटीत येणार आहे. त्यांच्याशी शेवटची चर्चा होणार आहे. या शिष्ठमंडळाला कोणीही आडवे येणार नाही, असा शब्द दिल्याचे उपोषणकर्ते ...
रक्षक बनला भक्षक: RPF जवानाने तरुणीला पाच दिवस डांबून केले अत्याचार
Crime News: महिलांवरील अत्याचार हे दिवसेनदिवस वाढतच आहे. आता राज्यातील वातावरण महिलांनसाठी सुरक्षित आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. अश्यातच एक धक्कादायक ...
प्रवाशांनो लक्ष द्या! या रेल्वे गाड्या धावणार तब्ब्ल आठ तास उशिरा
भुसावळ: चाळीसगाव रेल्वे स्थानकावरील जुना पादचारी पूल पाडण्यासाठी मंगळवारी रेल्वे प्रशासनाकडून विशेष पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आल्यानंतर अप-डाऊन मार्गावरील तब्बल आठ रेल्वे गाड्या ...
मराठा आरक्षण ; सर्वपक्षीय बैठकीत एकमताने ठराव मंजूर
मुंबई : मराठा आरक्षणावरून राज्यातील परिस्थिती चिघळत असताना या मुद्द्यांवर आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शरद पवार, देवेंद्र फडणवीस, ...
मराठ्यांना आरक्षण मिळणार? सर्वपक्षीय बैठकीच्या ठरावात नेमकं काय!
मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारने आज, बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा आरक्षणावर सर्व पक्षांचे एकमत असल्याचे मुख्यमंत्री ...
इंटरनेट बंद-कर्फ्यू-आत्महत्या… मराठा आरक्षणाचा निर्णय आज होणार का?
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटना आक्रमक होताना दिसत आहेत. एकीकडे मनोज जरंगे पाटील हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत, तर दुसरीकडे राज्याच्या सर्वच भागात ...
“जरांगेंची स्क्रीप्ट कोठून तरी लिहून येतेय का?”; नितेश राणेंनी जरांगे पाटलांना सुनावलं
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण मिळत असून बीड जिल्ह्यात काही ठिकाणी जाळपोळ झाली. ...
मराठा समाजाच्या कार्यकर्त्याला मराठा क्रांती मोर्चानेच दिला चोप, काय कारण
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाल आहे. आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे आमरण उपोषणावर ठाम असून शांततेत विषय हाताळण्याचे आवाहन करत ...
राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर, मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय
राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास ३१ ऑक्टोबर रोजी राज्य ...














