महाराष्ट्र
“…तर भारतातील सर्वात मोठी बंडखोरी इंदापूरात होईल” कार्यकर्त्यांचा थेट शरद पवारांना इशारा
इंदापूर : काही दिवसांपूर्वी भाजपात नाराज असलेले नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर निवडणुकीत इंदापूर ...
Nashik Artillery Centre: नियमित प्रशिक्षण सत्रादरम्यान झालेल्या स्फोटात दोन अग्नवीरांनी गमावला जीव
Nashik Artillery Centre: भारतीय सशस्त्र दलात भरती करण्यासाठी अग्नीवीर योजना केंद्र सरकारने 2022 मध्ये सुरू केली. या योजनेत निवड झालेल्या उमेदवारांना चार वर्ष लष्करात ...
संजय राऊतांना खोटे आरोप करणे भोवले, मध्य प्रदेशात गुन्हा दाखल
भोपाळ : मध्य प्रदेश सरकारच्या ‘लाडली बहना योजने’ विषयी दिशाभूल करणारी टिप्पणी केल्याप्रकरणी शिवसेना उबाठा गटाचे खा. संजय राऊत यांच्याविरोधात मध्यप्रदेश पोलिसांनी बुधवारी एफआयआर ...
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन
नवी मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबई विमानतळाचा प्रकल्प रखडला आहे. मात्र,आता विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे. विमानतळावर सध्या दोन धावपट्ट्यांचे काम पूर्ण झाले ...
Government Schemes: महाराष्ट्र शासनाचे नवीन धोरण वस्रोद्योगांना चालना देणार
Government Schemes: महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाण होते. यामागे महाराष्ट्राचे हवामान, सुपीक आणि लागवडीखालील मुबलक शेतजमीन ...
Cyber Security : देशात सायबर सुरक्षेत महाराष्ट्र सर्वात अव्वल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी मुंबई : सायबर सुरक्षेत महाराष्ट्र देशात सर्वात पुढे गेला आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. शुक्रवारी, नवी मुंबई येथे उपमुख्यमंत्री ...
राज ठाकरेंचा काँग्रेसला मोठा धक्का ! ‘या’ दोन नेत्यांचा होणार मनसेत प्रवेश
मुंबई: महारष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय उलथापालथींना वेग आला आहे प्रत्येक पक्ष आपापल्या तयारीला लागले आहे. ...
राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार! आज जळगावसह २५ जिल्ह्यांना अलर्ट
जळगाव । एकीकडे राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढला असताना यातच परतीच्या पावसाचे ढग दाटून आले आहे. राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाट आणि वाऱ्यासह पावसाने ...
ओबीसींचा खरा शत्रू ब्राम्हण नाही तर…; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप, कोणाला म्हणाले शत्रू?
लक्ष्मण हाके यांची सभा नांदेड मधील हदगाव येथे पार पडल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले ओबीसीचा शत्रू हा ब्राम्हण नाही. ब्राह्मण आपल्या उच्च शिक्षणाच्या ...
शिवरायांनंतर ‘श्रीमंत योगी’ ही उपमा रतन टाटांना तंतोतंत जुळते : राज ठाकरे
मुंबई : रतन टाटांबद्दल विचार करताना, ‘श्रीमंत योगी’ ही उपमा तंतोतंत पटते, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रसिद्ध उद्योगपती ...