देश-विदेश

पहलगाम हल्ला मानवतेला काळिमा, दहशतवादाविरोधात भारताला क्वाड देशांचा बिनशर्त पाठिंबा

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला मानवतेला काळिमा फासणारा आहे. गुन्हेगारांना तत्काळ शिक्षा व्हायला हवी, असे स्पष्ट करीत सर्व देशांनी पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगारांना कठोरात ...

Gold Price : चांदीत घसरण, सोन्याचे दर वधारले !

Gold Price : सोने आणि चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गुरुवारी (३ जुलै) रोजी सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. २४ कॅरेट ...

भारत-अमेरिका व्यापार करारावर सहमती नाहीच, शुल्काचा पेच कायम

शुल्काच्या मुद्यावर भारत अमेरिकेत एकमत न झाल्याने भारत अमेरिका व्यापार करारावर सहमती – होऊ शकली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वी दोन्ही देशांमध्ये व्यापार ...

धर्मवीर मीना यांनी स्वीकारला पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदाचा अतिरिक्त कार्यभार

DharmaVeer Meena : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी मंगळवारी, दि. १ जुलै २०२५ रोजी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून अतिरिक्त कार्यभार स्विकारला आहे. धर्मवीर ...

डीआरडीओ अग्नी-५ ला देणार बंकर बस्टरचे स्वरूप, ७,५०० किलोग्रॅम वजनाचे पारंपरिक वॉरहेड असणार

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओ अग्नी ५ आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या विकसित आवृत्तीवर काम करीत आहे. अग्नी-५ च्या मूळ आवृत्तीची मारक क्षमता पाच ...

Gold Rate Today : जुलैच्या पहिल्या दिवशी सोने स्वस्त झालेय का ? जाणून घ्या दर

Gold Rate Today : जागतिक बाजारपेठेत तेजी असताना, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सतत घसरण होत आहे. आज म्हणजेच १ जुलै २०२५ रोजी सोन्याच्या ...

भारत करणार के-६ क्षेपणास्त्राची चाचणी

भारत के-६ हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्या समुद्री चाचण्यांसाठी सज्ज आहे. हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संघटनाद्वारे विकसित केले जात आहे. हे भारताच्या येणाऱ्या एस-५ वर्गाच्या ...

खुशखबर ! आता आठ तासांपूर्वी कन्फर्म होणार तिकीट

नवी दिल्ली : आता गाड्यांचे आरक्षण चार्ट ट्रेन सुटण्याच्या आठ तास आधी तयार केले जाईल. आतापर्यंत हा चार्ट फक्त चार तास आधी तयार केला ...

प्रचंड नुकसान झाल्यानेच पाकिस्तान नतमस्तक, एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची माहिती

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानचे प्रचंड नुकसान झाले, त्यामुळे त्यांना शरणागती पत्करण्याशिवाय पर्याय नव्हता. कोणताही स्वाभिमानी देश इतक्या सहजपणे माघार घेत नाही. ...

पुत्रवियोगाने दुःखी आईने तेरा दिवसांनी सोडले प्राण, केदारनाथ अपघातात पायलट मुलाचा मृत्यू

काही दिवसांपूर्वी केदारनाथ येथे झालेल्या एका भीषण हेलिकॉप्टर अपघातात काही भाविकांसह पायलट लेफ्टनंट कर्नल राजवीरसिंह चौहान यांचाही मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनेला १३ ...