देश-विदेश

तो पत्नीला म्हणाला तू माझ्या मित्रांसोबत पुढे जा,अन्…

लग्नानंतर पती-पत्नीच्या नात्यात परस्पर सन्मान, आदर आणि विश्वासाला विशेष महत्त्व असतं. या विश्वासावरच संसाराची गाडी पुढे सरकत असते. मात्र उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात घडलेल्या ...

मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! दारू लवकरच 40% पर्यंत स्वस्त होणार

भारतातील मद्यप्रेमी आणि बार व्यवसायासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने जागतिक व्यापार क्षेत्रात घेतलेल्या दोन महत्त्वाच्या निर्णयांमुळे परदेशी ब्रँडेड दारूच्या किमतींमध्ये मोठी ...

तुमच्या अकाऊंटमधून पैसे गायब झालेत ? घाबरू नका… RBI देणार भरपाई; RBI मोठा निर्णय…

देशात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सायबर व डिजिटल फसवणुकीच्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. UPI, नेट बँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्ड, QR ...

पाकचं इस्लामाबाद हादरलं ! नमाजदरम्यान मशिदीत भीषण बॉम्बस्फोट; स्फोटात 50 जणांचा मृत्यू….

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आज दहशतवादी हल्ल्याने हादरली आहे. नमाज सुरू असतानाच एका मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट झाल्याने मोठी जीवितहानी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार या स्फोटात ...

‘या’ राशींच्या जीवनात आज चमत्कार होणार; तर काही राशींना सावध इशारा…!

आज ग्रह-नक्षत्रांची स्थिती अनपेक्षित बदल घडवू शकते. आर्थिक व्यवहार, नातेसंबंध, आरोग्य आणि करिअर या सगळ्या आघाड्यांवर आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. आजचा दिवस काही ...

पंतप्रधानांसोबत अनपेक्षित घटना घडली असती ! माझ्या माहितीवरूनच पंतप्रधान सभागृहात आले नाहीत ओम बिर्ला

नवी दिल्ली : बुधवारी सायंकाळी विरोधी पक्षांच्या काही सदस्यांनी माझ्या दालनात येऊन जसा व्यवहार केला, तसा व्यवहार लोकसभेत आजपर्यंत कधीच झाला नाही. काँग्रेस पक्षाचे ...

हत्तीला अंघोळ घालायला गेला अन…. जीवाला मुकला; 27 वर्षीय महावताचा दुर्दैवी मृत्यू…!

केरळ राज्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी थरारक घटना समोर आली आहे. केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील कोट्टूर हत्ती पुनर्वसन केंद्रात एका क्रोधीत हत्तीच्या ...

बहिणीशी बोलत असल्याच्या संशयात जिवलग मैत्रीचा भयानक शेवट…, जाणून घ्या काय घडलं ?

मैत्रीच्या नात्यात विश्वास, समजूत आणि साथ या तीन गोष्टींनी एकमेकांना साथ देणं सोपं ठरतं. मात्र मैत्रीचं हे नातं इतर सर्व नात्यांपेक्षा काहीसं वेगळं असतं. ...

अंतर्मनाचा शोध घेण्याच्या प्रवासाची सुरुवात भारतातून, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

इंदूर : मानव ऐकून किंवा बोलून नव्हे तर पाहून शिकतात. भारताच्या प्रवासाने हे सत्य सिद्ध केले की आनंद बाहेर नसून आत आहे. खऱ्या अर्थाने ...

ऐकावं ते नवलंच ! चक्क अजबच कारणं देत घेतला घटस्फोट

लग्न हा आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. दोन व्यक्ती आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचा निर्णय घेतात. मात्र जोडीदाराची निवड किंवा परस्पर समज कमी पडली, ...