देश-विदेश

देशाच्या शत्रूंवर अजित डोभालांचा हल्लाबोल, म्हणाले…

‘विकसित भारत – युवा नेत्यांचा संवाद’ या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देशाच्या इतिहासावर आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या आव्हानांवर भाष्य केलं. ...

RRB Recruitment 2026 : भारतीय रेल्वेत ३१२ पदांसाठी भरती जाहीर

भारतीय रेल्वेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्ड मार्फत आयसोलेटेड कॅटेगरी अंतर्गत एकूण ३१२ पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात ...

‘एआय’ने माणसाच्या झोपेद्वारे ओळखले १३० आजार

न्यू यॉर्क : डॉक्टर लक्षणांद्वारे तसेच अन्य तपासण्यांद्वारे आजार ओळखतात. आता यापुढील काळात यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात् एआयची मोठी मदत मिळणार असून, अमेरिकेत एका ...

हिंदू बांगलादेश सोडण्याच्या तयारीत, मानवाधिकार कार्यकर्त्याची माहिती

बांगलादेशात मागील १८ दिवसांत सहा हिंदूंच्या हत्येमुळे येथील समुदायात दहशत निर्माण झाली आहे. जीव वाचविण्यासाठी हजारो हिंदू बांगलादेश सोडण्याच्या तयारीत आहेत. सरकारचे हिंदूंच्या संरक्षणाकडे ...

भारत बनला सर्वांत मोठा तांदूळ उत्पादक, कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा

नवी दिल्ली : भारताने चीनला मागे टाकत एक नवीन टप्पा गाठला आहे. भारत सर्वांत मोठा तांदूळ उत्पादक झाल्याची घोषणा अलिकडेच केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह ...

जळगाव–भुसावळ मार्गावरील प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वेचा मोठा निर्णय, गुजरात–महाराष्ट्र–ओडिशाकडे जाणाऱ्या गाड्यांना मुदतवाढ

जळगाव–भुसावळ मार्गे गुजरातमधील उधनापर्यंत प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने उधना–खुर्दा रोड दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक विशेष ...

भारतीय तटरक्षक दलाचं पहिलं प्रदूषण नियंत्रण जहाज ‘समुद्र प्रताप’ च आज जलावतरण

पणजी : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते सोमवारी गोव्यात भारतीय तटरक्षक दलाचे समुद्र प्रताप या जहाजाचे जलावतरण होणार आहे. जलावतरण कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री ...

सामाजिक सद्भावनेद्वारे आव्हानांचा सामना शक्य, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

सर्व भारतीय लोक आपापली आस्था आणि आचरणासह स‌द्भावनेने एकत्र नांदतात. अशा सामाजिक स‌द्भावनेद्वारे जीवनातील मोठ्या आव्हानांचाही सामना करणे शक्य होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक ...

‘डीआरडीओ’ विश्वासाचे दुसरे नाव राजनाथसिंह यांच्याकडून कौतुक

नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात् डीआरडीओ हे विश्वासाचे दुसरे नाव आहे. डीआरडीओने विकसित केलेल्या शस्त्रास्त्र प्रणालींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान निर्णायक ...

लोकांचा ईव्हीएमवर विश्वास, काँग्रेसच्या सर्व्हेनेच राहुल गांधींचा दावा खोटा ठरवला

काँग्रेस मागील काही दिवसांपासून ईव्हीएम मशीनबाबत वेगवेगळे दावे करत आहे. खासदार राहुल गांधींनीही यावरून निवडणूक आयोगावर आरोप केले आहे. ईव्हीएम मशीनबाबत कर्नाटक सरकारने एक ...