देश-विदेश

AI च्या मदतीने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होणार वाढ, जाणून घ्या काय आहे उपक्रम

उच्च-विकास शेती, अ‍ॅग्री-टेक्नोलॉजी आणि निर्यात क्षेत्रात कार्यरत असलेल्या ऑरी ग्रो इंडिया लिमिटेडने AI-आधारित कार्बन क्रेडिट अ‍ॅग्रीटेक प्लॅटफॉर्म सुरू केल्याची घोषणा केली आहे. या प्लॅटफॉर्मच्या ...

लग्नानंतर पतीचे ‘हे’ गुपित कळताच,पत्नीने गाठलं पोलीस स्टेशन

लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक टप्पा असतो. योग्य जोडीदार मिळाला, तर आयुष्य आनंदी होईल अशी आशा अनेक मुली मनात बाळगतात. ...

राज्य निवडणूक आयोगाला दिलासा ! जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 15 दिवसांची मुदतवाढ

नवी दिल्ली : महापालिका निवडणुकांनंतर आता राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या निवडणुकांच्या आयोजनासाठी राज्य निवडणूक आयोगाला ...

हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र अधिक शक्तिशाली, स्क्रॅमजेट इंजिनची चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राला अधिक शक्तिशाली करणाऱ्या स्क्रमजेट इंजिनची चाचणी यशस्वी झाली. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात् डीआरडीओने इंजिनची निर्मिती केली. ...

जि. प., पं. स. निवडणुकीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, निवडणूक आयोगाची १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढीची मागणी

नवी दिल्ली : राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करून १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी ...

देशाच्या शत्रूंवर अजित डोभालांचा हल्लाबोल, म्हणाले…

‘विकसित भारत – युवा नेत्यांचा संवाद’ या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देशाच्या इतिहासावर आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या आव्हानांवर भाष्य केलं. ...

RRB Recruitment 2026 : भारतीय रेल्वेत ३१२ पदांसाठी भरती जाहीर

भारतीय रेल्वेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्ड मार्फत आयसोलेटेड कॅटेगरी अंतर्गत एकूण ३१२ पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात ...

‘एआय’ने माणसाच्या झोपेद्वारे ओळखले १३० आजार

न्यू यॉर्क : डॉक्टर लक्षणांद्वारे तसेच अन्य तपासण्यांद्वारे आजार ओळखतात. आता यापुढील काळात यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात् एआयची मोठी मदत मिळणार असून, अमेरिकेत एका ...

हिंदू बांगलादेश सोडण्याच्या तयारीत, मानवाधिकार कार्यकर्त्याची माहिती

बांगलादेशात मागील १८ दिवसांत सहा हिंदूंच्या हत्येमुळे येथील समुदायात दहशत निर्माण झाली आहे. जीव वाचविण्यासाठी हजारो हिंदू बांगलादेश सोडण्याच्या तयारीत आहेत. सरकारचे हिंदूंच्या संरक्षणाकडे ...

भारत बनला सर्वांत मोठा तांदूळ उत्पादक, कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा

नवी दिल्ली : भारताने चीनला मागे टाकत एक नवीन टप्पा गाठला आहे. भारत सर्वांत मोठा तांदूळ उत्पादक झाल्याची घोषणा अलिकडेच केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह ...