देश-विदेश

Big Breaking : ढगफुटीमुळे अचानक नदीला पूर, २३ जवानांसह अनेक जण बेपत्ता

ढगफुटीमुळे गंभीर स्थिती निर्माण झालीय. सर्वत्र हाहाकार उडालाय. अचानक पूर आलाय. त्यात भारतीय सैन्याचे 23 जवान बेपत्ता आहेत. ढगफुटीमुळे तीस्ता नदीला पूर आलाय. सिंगतम ...

आलिशान कार रात्री गावात फिरत होती, लोकांनी थांबवून आत पाहिलं अन् थेट पोलिसांनाच… काय घडलं?

बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एका आलिशान कारमधून बकरी चोरीची घटना समोर आली आहे. येथे स्कॉर्पिओ वाहनातून चोरीस गेलेल्या 18 शेळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. हे प्रकरण ...

काँग्रेस कालपासून… काँग्रेसींना मोदींनी सुनावलं, वाचा काय म्हणाले?

मुंबई : नुकतीच बिहारमधील जातीय जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यावरुन देशात राजकारण रंगले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ...

Video : मित्रांनी जसा विचार केला, तसं काहीही झालं नाही; काय घडलं?

रील बनवण्याची क्रेझ आजकाल लोकांना वेधून घेत आहे. या क्रेझचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की लोक त्यांच्या जीवाचीही पर्वा करत नाहीत. याची अनेक ...

सिद्धार्थ मल्होत्राचा चित्रपट होणार या तारखेला प्रदर्शित

By team

धर्मा प्रॉडक्शने सिद्धार्थ मल्होत्रा ‘योधा’ 8 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित करणार आहे. ‘योधा’ पुष्कर ओझा आणि सागर आंब्रे यांनी दिग्दर्शित केला आहे, हा त्यांचा ...

कबर दुरुस्त करा, वडील स्वप्नात म्हणाले; खोदल्यावर लोक विचारात पडले

वडिल मुलाच्या स्वप्नात दिसले आणि त्यांनी त्यांची कबर दुरुस्त करण्यास सांगितले. यानंतर, जेव्हा मुलाने त्यांची कबर खोदली तेव्हा कबरीमध्ये वडिलांचा मृतदेह पाहून त्याला आश्चर्य ...

मोठी बातमी! भारत-कॅनडा वाद आणखी चिघळण्याची शक्यता; भारताने घेतली कठोर भूमिका

नवी दिल्ली : भारत आणि कॅनडा यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. भारताने कठोर भूमिका घेत कॅनडाला आपल्या ४१ राजनयिकांना परत बोलावण्यास सांगितले आहे. मिळालेल्या ...

क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस अ‍ॅक्शनने भरलेला

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मंगळवारचा दिवस अ‍ॅक्शनने भरलेला असणार आहे, कारण आज टीम इंडिया केरळमधील तिरुवनंतपुरम येथे नेदरलँड्सविरुद्ध विश्वचषक सराव सामना खेळणार आहे. रोहित शर्माच्या ...

भीषण अपघात! हवेतच विमानाचा स्फोट; भारतीय अब्जाधीश उद्योगपतीचा मुलासह मृत्यू

झिम्बाब्वेमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात भारतीय उद्योजक हरपाल रंधावा, त्यांचा मुलगा आमेर कबीर सिंह रंधावा यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. वृत्तनुसार, रियोजिमच्या मालकीच्या ...

सर्वात मोठी बातमी! WhatsApp ने तब्बल 74 लाख अकाउंटवर घातली बंदी; भारतातील कारवाई

मेटा मालकीच्या WhatsApp ने भारतात ऑगस्टमध्ये तब्बल 74 लाखांहून अधिक अकाऊंट बंदी घातल्याची माहिती समोर येत आहे. कंपनीने माहिती तंत्रज्ञान (IT) नियम 2021 नुसार ...