देश-विदेश

भारत आणि सिंगापूर देशांमध्ये सेमीकंडक्टरसह अनेक करारांवर होणार स्वाक्षऱ्या

By team

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “माझे मित्र पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्याशी आजही चर्चा सुरू राहिल. आमच्या संभाषणात कौशल्य, तंत्रज्ञान, ...

महाविद्यालयाने हिंदू विद्यार्थ्यांना गंध लावण्यास विरोध दर्शवल्याने, विद्यार्थ्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा देत निदर्शने

By team

उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील एका अंतर्गत महाविद्यालयात हिंदू विद्यार्थ्यांनी आपल्या प्राचार्यांवर आरोप केले आहेत. प्राचार्य मोहसीन अली यांनी हिंदू विद्यार्थ्यांनी गंध लावण्यास विरोध दर्शवला ...

गोहत्या करण्यासाठी आलेल्या कट्टरपंथी तरुणांनी पोलिसांवरच केला गोळीबार

By team

कट्टरपंथी तरूणांनी पोलिसांवर गोळीबार केला. महफूज आणि महमूद नावाच्या दोन सख्ख्य़ा भावांनी केलेल्या गोळीबारातून पोलीस थोडक्यात बचावले, ही धक्कादायक घटना ३ सप्टेंबर रोजी उत्तर ...

त्रिपुरामध्ये तीसऱ्या शांती करारावर स्वाक्षऱ्या, ३५ वर्षांच्या संघर्षानंतर बंडखोरांचा शस्त्रे सोडून विकासासाठी मुख्य प्रवाहात जाण्याचा निर्णय

By team

नवी दिल्ली : त्रिपुरा शांतता करारावर केंद्र सरकार, त्रिपुरा सरकार, नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा (एनएलएफटी) आणि ऑल त्रिपुरा टायगर फोर्स (एटीटीएफ) यांच्यात बुधवारी ...

ब्रुनेई दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी आणि सुलतान हसनल बोलकिया यांची एका आलिशान राजवाड्यात भेट , या करारांवर झाल्या स्वाक्षऱ्या

By team

आज ब्रुनेई दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी आणि सुलतान हसनल बोलकिया यांची एका आलिशान राजवाड्यात भेट झाली, या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ब्रुनेई दौऱ्याच्या ...

झेलेन्स्की पडले एकटे, युक्रेनमध्ये अंतर्गत भूकंप, उपपंतप्रधानांसह ४ मंत्र्यांचा राजीनामा

By team

कीव :  एकीकडे युक्रेनने रशियाच्या आत पुन्हा विनाशाची भीषण आग पेटवली असून या आगीत रशियाचे हवाई तळ आणि नौदल तळ जळत आहेत. तर दुसरीकडे ...

वक्फ बोर्ड घोटाळाप्रकरणी आप नेते अमानतुल्लाह खान यांना अटक, ईडीची कारवाई

By team

नवी दिल्ली :   आम आदमी पक्षाचे नेते आणि आमदार अमानतुल्ला खान यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) वक्फ घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. ईडीने सकाळीच आप आमदार ...

‘मला पोहे हवे’, नवऱ्याने दिले ड्रायफ्रुट्स; पत्नीनं उचललं ‘हे’ पाऊल

लग्नानंतर पती-पत्नी अनेक स्वप्नं जपतात. नवीन लग्नात दोघेही एकमेकांची गरजेपेक्षा जास्त काळजी घेतात. कारण तो काळ एकमेकांना समजून घेण्याचा असतो. पती-पत्नीच्याही अपेक्षा असतात, ज्या ...

Rain Update : राज्यात सप्टेंबरमध्ये कसं असेल हवामान, कुठं कुठं पडणार पाऊस ?

नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रसह देशात १०९ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यात वायव्य भारत आणि आजूबाजूच्या भागात जोरदार ते ...

महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये जलद न्याय मिळावा; न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधानांचा निर्धार

By team

नवी दिल्ली : महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये जितका जलद न्याय मिळेल तितकी निम्मी लोकसंख्या त्यांच्या सुरक्षिततेबद्दल अधिक आत्मविश्वास बाळगेल, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...