देश-विदेश

ODI Cricket Rules । वनडेमध्ये होणार बदल; जाणून घ्या काय आहेत नियम ?

ODI Cricket Rules । सध्या टी-20 क्रिकेट खूप लोकप्रिय झाले आहे. टी-20 क्रिकेटच्या या शर्यतीत एकदिवसीय क्रिकेट मागे पडले आहे. पण आता एकदिवसीय क्रिकेटला ...

India-Pakistan ceasefire

2047 पर्यंत देशाचा विकास…एनडीटीव्ही वर्ल्ड समिटमध्ये भारताच्या भविष्यावर पंतप्रधान मोदींच वक्तव्य

By team

नई दिल्ली: सोमवारी एनडीटीव्ही वर्ल्ड समिट कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताची स्वप्ने साकार करण्यासाठी आणि त्याच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी सरकार अथक ...

भारत आणि चीनमध्ये ‘LAC’ मुद्द्यावर करार, गस्त घालण्यावर झाले एकमत

By team

नवी दिल्ली : भारत आणि चीनमधील सीमा वादाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत दोन्ही देशांमध्ये करार झाला आहे. भारत आणि चीनमध्ये ...

भाजपच्या विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

By team

भाजप नेत्या विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही जबाबदारी पार पडली ...

Wakf Bord : वक्फ बोर्डाचा अजब-गजब दावा; म्हणे…!

By team

नवी दिल्ली :  ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे अध्यक्ष बदरुद्दीन अजमल यांनी नवीन झालेल्या संसदेच्या इमारतीबाबत मोठा दावा केला आहे. संसदेची नवी इमारत वक्फ जमिनीवर बांधली ...

हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा नायब सिंह सैनी, दुसऱ्यांदा घेतली शपथ

By team

हरियाणा : नायब सिंग सैनी यांनी सलग दुसऱ्यांदा हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सैनी यांच्यासोबत 13 मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. सैनी यांच्या मंत्रिमंडळात अनुभवी ...

Chief Justice Of India : डीवाय चंद्रचूड यांच्या नंतर ‘हे’ असतील देशाचे नवीन सरन्याधीश

By team

New Chief Justice Of India : सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे नाव केंद्र सरकारकडे पाठवले आहे.सध्याचे सरन्यायाधीश डीवाय ...

कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी प्रयत्नशील असलेला नेता! ओमर अब्दुल्लांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

By team

श्रीनगर : जम्मू-काश्मीर येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. जम्मू-काश्मीर राज्यात ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले ...

नागरिकत्व कायद्याच्या कलम 6A ची वैधता कायम, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

By team

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने, आपल्या बहुमताच्या निर्णयात, आसाममधील स्थलांतरितांना नागरिकत्व प्रदान करणाऱ्या नागरिकत्व कायद्याच्या कलम 6A ची घटनात्मक वैधता कायम ठेवली आहे. भारताचे सरन्यायाधीश ...

आता व्हीआयपींची सुरक्षा सीआरपीएफच्या जवानांकडे, केंद्र सरकारचा निर्णय

By team

केंद्र सरकारने देशातील VIPव्यक्तींच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार देशातील व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एनएसजी कमांडोऐवजी आत्ता VIPव्यक्तींच्या सुरक्षतेची जबाबदारी सीआरपीएफच्या जवानांकडे ...