देश-विदेश

हिंदूंच्या आस्थेसोबत तडजोड नाहीच, योगी आदित्यनाथ यांचे आदेश

By team

नवी दिल्ली :  उत्तर प्रदेशातील कावड यात्रेच्या मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दुकानांवर मालकांना त्यांचे नाव लावण्याचा आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी दिला आहे. त्यामुळे उत्तर ...

दलालाच्या मदतीने १० ते २० हजारात बांगलादेशींची भारतात घुसखोरी?

By team

   बांगलादेशी घुसखोरांना सीमेवरून बेकायदेशीरपणे प्रवेश करण्यासाठी राज्यातील दलाल प्रति व्यक्ती १०,००० ते २०,००० रुपये आकारत आहेत, असा आरोप ह्निवट्रेप अचिक नॅशनल मूव्हमेंट (HANM) ...

राष्ट्राध्यक्ष रायसी यांच्या निधनानंतरही थांबली नाहीत पावले, इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या अगदी जवळ आला; अमेरिकेच्या अहवालात समोर

By team

राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या निधनानंतर इराणमधील सत्ता जरी बदलली असली तरी त्याचे हेतू बदललेले नाहीत. नवे अध्यक्ष डॉ. मसूद पेजेश्कियान यांच्या कार्यकाळातही इराण आपल्या ...

चीन आणि पाकिस्तानसह अरबी समुद्रावर नजर ठेवण्यासाठी मालदीवपासून हाकेच्या अंतरावर भारत उभारणार एअरबेस

By team

नवी दिल्ली : अरबी समुद्रात आपले वर्चस्व वाढवण्यासाठी आणि शेजारी, विशेषत: मालदीवसारख्या देशांवर आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत सरकारने मोठे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला ...

उत्तर प्रदेशातील रेल्वे अपघातग्रस्तांना संघ स्वयंसेवकांचा मदतीचा हात

By team

उत्तर प्रदेशातील गोंडाजवळ चंदीगड-दिब्रुगड एक्स्प्रेसचा गुरुवार, दि. १८ जुलै रोजी अपघात झाला. यात एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरून घसरल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून २० ...

सीएम योगींच्या निर्णयाला ऑल इंडिया मुस्लिम जमातचे समर्थन

By team

कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये दुकानदारांना त्यांच्या नावाचे फलक लावण्यास सांगण्यात आले आहे. इस्लामिक संघटना ऑल इंडिया मुस्लिम जमातने या ...

मायक्रोसॉफ्टमुळे विमान उड्डाणे, बाजार, बँका, स्टॉक एक्सचेंज सर्व बंद !

मायक्रोसॉफ्टमधील समस्येमुळे मुंबई विमानतळासह जगभरातील विमानतळांवर उड्डाणे होऊ शकत नाहीय. तांत्रिक अडचणींमुळे केवळ विमानतळच नाही तर बाजारपेठा, बँका, शेअर बाजार सर्वच ठप्प झाले आहेत. ...

अंमली पदार्थ तस्करीचा राष्ट्रीय सुरक्षेस धोका, श्रीनगरमध्ये ‘मानस’चा आरंभ : अमित शहा

By team

नवी दिल्ली : “अंमली पदार्थांची तस्करी नार्को टेररशी जोडली गेली आहे. अंमली पदार्थांपासून मिळणारा पैसा हा देशाच्या सुरक्षेसाठी सर्वात गंभीर धोका बनला आहे. त्यामुळे ...

हवामान बदलाचे पृथ्वीच्या हालचालीवर दुष्परिणाम,या कारणांमुळे पृथ्वी झाली स्लो अन् दिवस झाले मोठे !

By team

वॉशिंग्टन : हवामान बदलाच्या दुष्परिणामांचा परिणाम पृथ्वीच्या हालचालीवरही होत आहे. एका नवीन अभ्यासानुसार, पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर ग्रीनलँड आणि अंटार्क्टिकाचा बर्फ वेगाने वितळत ...

आसाममध्ये राज्य मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा रद्द

By team

नवी दिल्ली : आसाम सरकारने राज्य मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा, १९३५ रद्द केले असून हे दोन्ही कायदे आता आसाम रिपीलिंग बिल २०२४ ...