देश-विदेश
आत्मघाती कार बॉम्बस्फोट, २० जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : सोमालियातील बेलेडवीन शहरात आत्मघाती कार बॉम्बस्फोटात २० जणांचा जागीच मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत. यात २० जणांची प्रकृती गंभीर ...
उडत्या विमानाचे बिघडले इंजिन, मग पुढे जे घडलं… पहा व्हिडीओ
विमानाचा प्रवास जितका सोपा आणि सोयीचा आहे तितकाच तो धोकादायकही आहे. अनेकवेळा असे घडते की, विमानाच्या मध्यभागी काही बिघाड होतो आणि अशा परिस्थितीत प्रवाशांचा ...
तुळजाभवानी देवीची सिंहासन पूजा राहणार तब्बल इतके दिवस बंद
तुळजापूर : तुळजाभवानी देवीच्या ऑक्टोबर महिन्याच्या सिंहासन पूजेच्या नोंदणीचे वेळापत्रक मंदीर संस्थानकडून जारी करण्यात आलं आहे.मंदिर प्रशासन ऑनलाईन पद्धतीने सिंहासन पूजा स्वीकारली जाणार आहे. ...
महिंद्रानंतर आता जिंदालने दिला कॅनडाला दणका, वाचा काय घडलं?
भारत-कॅनडा वाद कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. खलिस्तानवरून सुरू झालेल्या वादाचा परिणाम आता दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर होऊ लागला आहे. मात्र, भारताशी पंगा घेणे कॅनडाला ...
सणासुदीत सोने राहणार स्वस्त, खरेदीची मिळणार पूर्ण संधी?
रक्षाबंधनाने देशात सणांचा हंगाम सुरू होतो, जो दिवाळीनंतर कार्तिक पौर्णिमेपर्यंत सुरू असतो. यानिमित्ताने सर्व शुभ खरेदीबरोबरच सोन्याची खरेदीही वाढते. अशा परिस्थितीत यंदा सणासुदीच्या काळात ...
नागरिकांनो, अंतराळातून पृथ्वीवर येणार आज खास गिफ्ट
तरुण भारत लाईव्ह । २३ सप्टेंबर २०२३। अमेरिकेची अंतराळ संस्था नासाचे असोसिस रेक्स अंतराळ पृथ्वीवर आज एक अद्भुत गिफ्ट पाठवणार आहे. पृथ्वीवर बेन्नु या लघुग्रहाचे ...
भाजप नेत्याची आत्महत्या! स्वतःवर झाडली…
तरुण भारत लाईव्ह । २३ सप्टेंबर २०२३। दक्षिण दिल्लीमध्ये ग्रेटर कैलास भागात भाजपच्या युवा जिल्हा महासचिवाने आत्महत्या केली आहे. भाजप नेते करण बंका यांनी ...
तुम्हीही पण जनधन खातेधारक आहात का? तर तुमच्यासाठी आहेत 1.3 लाख रुपयांची सुविधा
जन धन: तुम्हीपण जन धन खाते वापरत असाल तर ही बातमी आहे तुमच्यासाठी आहे खास जनधन खातेदारांना अनेक सुविधांचा लाभ दिला जात आहे.जन धन ...
Ramesh Bidhuri : दानिश अली यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य, भाजपने बजावली नोटीस
नवी दिल्ली : लोकसभेत बसप खासदार दानिश अली यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याच्या मुद्द्याने जोर पकडला आहे. आता भाजपने बिधुरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पक्षाने ...
भारतीय संघातील हे खेळाडू पडणार कांगारूवर भारी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना हा मोहालीत होणार आहे.मोहालीच्या IS वृंदा क्रिकेट स्टेडियमवर तब्बल 4 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवला जाणार आहे.भारत ...