देश-विदेश
10 वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी; 56 हजार 900 रु. पगाराची सरकारची थेट भरती जाहीर…!
१०वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी केंद्रीय सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने जयपूर येथील ६१ घोडदळाने ग्रुप सी नाविक ...
8 वा वेतन आयोग लागू ? मात्र या कर्मचाऱ्यांना लाभ नाही., राज्यसभेत सरकारची मोठी घोषणा…!
देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना केंद्र सरकारने 8th Pay Commission संदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ...
धरणगावात बेकायदा वास्तव्य करणारी इराणी महिला व तिच्या ३ वर्षांच्या चिमूकल्याची अखेर इराणकडे रवानगी; दिल्ली विमानतळावर भावूक निरोप….!
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात बेकायदा वास्तव्य करत असलेली एक इराणी महिला आणि तिचा तीन वर्षांचा चिमुकला अखेर भारतातून इराणकडे रवाना करण्यात आला आहे. जळगाव ...
दिल्लीत सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर…! संसदेसह 9 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
देशाच्या राजधानीत खळबळ उडवणारी मोठी बातमी समोर आली आहे. संसद भवनासह दिल्लीतील 9 शाळांना बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
वडिलांचं तिसरं लग्न, कौटुंबिक वाद; ऑटो थांबवला……अन नगरसेवक पत्नीचा रक्तरंजित शेवट !
मध्य प्रदेशातील मंदसौर शहरात घडलेल्या एका थरकाप उडवणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. भाजपच्या एका नगरसेवकाच्या पत्नीची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आल्याने राजकीय ...
सरकारी दवाखान्यांमधील मोफत उपचार बंद होणार? उपचारांसाठी आता पैसे मोजावे लागणार?
राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये विविध वैद्यकीय सेवांसाठी सरकारने नुकतेच हे दर निश्चित केले आहे. ओपीडी केस पेपर साठी आता पाच रुपये तर साधा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी ...
खुशखबर! सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; तब्ब्ल ५१३८ जागांसाठी होणार मेगा भरती…!
पदवीधर तरुणांसाठी सरकारी बँकेत करिअर सुरू करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक पंजाब नॅशनल बँक (PNB) ने मोठ्या प्रमाणात ...
चिनाब नदीवरील जलविद्युत प्रकल्पाला मोदी सरकारचा हिरवा कंदील
नवी दिल्ली : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत असलेला सिंधू पाणी करार अनिश्चित काळासाठी स्थगित केला. आता सरकारने त्यानंतर भारत आता जम्मू-कश्मीरमध्ये ...
अखंड भारताचा संकल्प मजबूत करा, आता खूप पुढे गेलो, देशविभाजनाची भीती नाही : सरसंघचालक
मुंबई : इथे राहून ५०० वर्षे सत्ता गाजविणारे सुल्तान, बादशहा आणि २०० वर्षे राज्य करणारे इंग्रज या देशाचे तुकडे करू शकले नसताना आता देशविरोधी ...
तो पत्नीला म्हणाला तू माझ्या मित्रांसोबत पुढे जा,अन्…
लग्नानंतर पती-पत्नीच्या नात्यात परस्पर सन्मान, आदर आणि विश्वासाला विशेष महत्त्व असतं. या विश्वासावरच संसाराची गाडी पुढे सरकत असते. मात्र उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात घडलेल्या ...















