देश-विदेश
इराणने उध्वस्त केलेल्या अमेरिकन लष्करी तळांना सुधारण्यासाठी लागणारा कोट्यावधी डॉलर्सचा खर्च
वॉशिंग्टन : इराणने आखाती देशांवर केलेल्या हल्ल्यात अमेरिकेच्या हवाई आणि लष्करी तळांचे अतोनात नुकसान झाले. याची दुरुस्ती करण्यासाठी अब्जावधी डॉलर्सचा खर्च करावा लागणार असल्याचे ...
भारतातूनच जगाला मिळणार धर्माची दिशा, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन
नागपूर : प्रभू श्रीरामचंद्रांची जन्मभूमी अयोध्येत उभारलेले भव्य मंदिर हे केवळ स्थापत्य नसून संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धा, संघर्ष आणि राष्ट्रभावनेचे प्रतीक आहे. हे मंदिर ...
नाकाबंदी हटल्याशिवाय चर्चा नाही, इराणचा अमेरिकेला प्रस्ताव, अण्वस्त्रावर वाटाघाटी करण्यास तयार
तेहरान : मध्यपूर्वेतील सध्याचा तणाव आणि रखडलेल्या शांतता चर्चेच्या पृष्ठभूमीवर इराणने अमेरिकेला एक नवीन शांतता प्रस्ताव पाठविला आहे. पाकिस्तानी मध्यस्थांमार्फत सादर केलेल्या प्रस्तावात, होर्मुझच्या ...
भाजपा उमेदवाराच्या घरावर गोळीबार, सीआयएसएफ जवान जखमी
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपा उमेदवाराच्या घराबाहेर गोळीबार झाला. या घटनेत घराबाहेर तैनात असलेला एक सीआयएसएफ (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) जवान जखमी झाला. या ...
Crime News : सरकारी निवृत्त अधिकारी निघाला डिजिटल अटकेचा सूत्रधार
Crime News : डिजिटल अटकेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका सायबर फसवणूक टोळीचा भंडाफोड करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणात एक निवृत्त सरकारी अधिकारीच टोळीचा ...
शस्त्रास्त्र बाजारपेठेत भारताचे वर्चस्व, संरक्षण निर्यात चार अब्ज डॉलर्सवर पोहोचली
मॉस्को : शस्त्रास्त्र बाजारपेठेत भारत एक प्रबळ खेळाडू म्हणून उभा राहिला असून भविष्यात भारतीय शस्त्रे जागतिकपातळीवर अनेक वर्षांपासून वर्चस्व गाजवणाऱ्या देशांना मागे टाकणार असल्याचे ...
६ वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मोठा ट्विस्ट! रिया चक्रवर्तीला कोर्टाकडून मोठा दिलासा
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर चर्चेत आलेल्या प्रकरणात सहा वर्षांनंतर एक महत्त्वाचा न्यायालयीन निर्णय समोर आला आहे. या प्रकरणाशी निगडित अमली ...
घुसखोरांना ममताही वाचवू शकणार नाहीत, पंतप्रधान मोदींचे बंगालच्या जनतेला आश्वासन
बंगाओन : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केला. बंगाओन येथील सभेत त्यांनी घुसखोरांना थेट इशाराच ...
भारताने एक इंचही जमीन गमावली नाही, माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांची माहिती
नवी दिल्ली : २०२० च्या पूर्व लडाखमधील संघर्षादरम्यान भारताने कोणताही भूभाग गमावला नाही. भारतीय लष्कराच्या निर्णयात राजकीय नेतृत्वाचा हस्तक्षेप होत नाही. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित ...
बुद्धांच्या विचाराने जागतिक शांतता शक्य, ‘मन की बात’ कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
नवी दिल्ली : काही दिवसांतच आपण बुद्ध पौर्णिमा साजरी करणार आहोत. गौतम बुद्धांचे विचार आणि त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच समर्पक आहे. त्यांनी जगाला ...















