देश-विदेश
कोहली आणि केएल राहुलने ठोकलं झंझावाती शतक, गौतम गंभीरचीही केली बोलती बंद
भारताची रन मशिन पुन्हा एकदा पाकिस्तानविरूद्ध धडाडली आहे. आशिया कपच्या सुपर 4 मधील पाकिस्तानविरूद्धच्या सामान्यात विराट कोहलीने केएल राहुलच्या साथीने दमदार फलंदाजी करत भारताला ...
Anurag Thakur : …तरी राहुल गांधी, उद्धव ठाकरेंनी मौन बाळगले आहे, नेमकं काय म्हणाले?
नवी दिल्ली : सनातन धर्माचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे ...
पाकिस्तान करतंय गाढवाचा असा वापर, पहा व्हिडिओ
भारतच्या शेजारील देशांमध्ये अजूनही उष्णतेची लाट कायम आहे. काही ठिकाणी धुळीचे वादळ तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच वीजपुरवठा खंडित ...
G20 शिखर परिषद समाप्त होताच, जाणून घ्या काय म्हणाला किंग खान
नवी दिल्ली: भारतामध्ये दिल्ली येथे G20 शिखर परिषद संपण्याची घोषणा करण्यात आली आहे. ९ आणि १० सप्टेंबर रोजी झालेल्या या शिखर परिषदेत जभरातील मोठमोठ्या ...
धक्कादायक! बोट उलटून २६ जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता
तरुण भारत लाईव्ह । ११ सप्टेंबर २०२३। नायजेरिया मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. नायजेरियातील सेंट्रल नायजर राज्यातील मोकवा भागात बोट उलटून २६ जणांचा ...
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, काय घडलं?
राजस्थान : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ जाट नेते आणि काँग्रेसचे महत्त्वाचे नेते नथुराम मिर्धा यांची नात ज्योती मिर्धा यांनी आज, ...
पावसाने पुन्हा घातला खोडा; आज उर्वरित खेळ
तरुण भारत लाईव्ह । ११ सप्टेंबर २०२३। आशिया चषक सुपर फोर फेरीतील भारत पाकिस्तान सामना पावसामुळे थांबवण्यात आला. यामुळे सामन्यातील उर्वरित खेळ सोमवारी राखीव दिवशी ...
काँग्रेस नेत्याने उधळली जी 20 वर स्तुतीसुमने
नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षेखाली राजधानी दिल्लीत दोन दिवसीय जी 20 शिखर परिषद पार पडली. सत्ताधारी पक्षाकडून परिषदेच्या निमित्ताने मोदींनी देशाला जागतिक पातळीवर मोठं ...
जी २० परिषदेची यशस्वी सांगता; आंतराष्ट्रीय माध्यमांकडूनही कौतुक
तरुण भारत लाईव्ह । ११ सप्टेंबर २०२३। जी २० परिषदेचे ऐतिहासिक आणि यशस्वी आयोजन करत जगातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली जाहीरनामा सर्वसंमतीने मंजूर होणे ...
त्यांना वाटलं वेडीच आहे ती पण तिच्यावर…
राजस्थान: देशभरात महिलांच्या अत्याचारात वाढ होत आहे,त्यातच राजस्थानमधील भिलवाडा येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री जेवण झाल्या नंतर महिला शतपावली करायला गेली असता. ...