देश-विदेश
अहंकारी युतीला सनातन संपवायचे आहे, नक्की काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी येथे एका मोठ्या राजकीय सभेला संबोधित करत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार ...
WHO : कडून अलर्ट जारी कोरोनानंतर आला हा धोकादायक आजार
WHO: कोरोना सारख्या महामारीने जगातील लोकांना खुप दुःख दिले, सर्वकाही हिरावून घेतले , पण आता काही काळा नंतर जग यातून बाहेर आले आहे.मात्र अशातच ...
भारताशी पंगा कॅनडाच्या अंगलट, अर्थव्यवस्थेला मोठा धक्का
नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येवरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर आरोप केले. भारतानं त्यांच्या आरोपांचं खंडनही केलं. यानंतर ...
Reserve Bank: व्याजदर ‘जैसे थै’ ठेवण्याची शक्यता
मुंबई: पुढील महिन्याच्या सुरवातीला होणाऱ्या दोन महिन्याच्या पतधोरण आढावा बैठकीत भारतीय रिझर्व्ह बँक सलग चौथ्यांदा व्याज दर जैसे थै ठेवण्याची शक्यता आहे, अमेरिकन फेडरलने ...
संतापजनक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेची प्रकृती गंभीर
लखनऊ : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात एका मदरशात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची बातमी आहे. मदरशात धार्मिक शिक्षण देणाऱ्या मौलवीवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. बलात्कारानंतर ...
भारताने ऑस्ट्रेलियासमोर ठेवले 400 धावांचे मोठे आव्हान
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 400 धावांचे आव्हन ठेवले आहे. भारताकडून सूर्यकुमार यादवने 37 चेंडूत नाबाद 72 धावा केल्या. ...
आत्मघाती कार बॉम्बस्फोट, २० जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : सोमालियातील बेलेडवीन शहरात आत्मघाती कार बॉम्बस्फोटात २० जणांचा जागीच मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत. यात २० जणांची प्रकृती गंभीर ...
उडत्या विमानाचे बिघडले इंजिन, मग पुढे जे घडलं… पहा व्हिडीओ
विमानाचा प्रवास जितका सोपा आणि सोयीचा आहे तितकाच तो धोकादायकही आहे. अनेकवेळा असे घडते की, विमानाच्या मध्यभागी काही बिघाड होतो आणि अशा परिस्थितीत प्रवाशांचा ...
तुळजाभवानी देवीची सिंहासन पूजा राहणार तब्बल इतके दिवस बंद
तुळजापूर : तुळजाभवानी देवीच्या ऑक्टोबर महिन्याच्या सिंहासन पूजेच्या नोंदणीचे वेळापत्रक मंदीर संस्थानकडून जारी करण्यात आलं आहे.मंदिर प्रशासन ऑनलाईन पद्धतीने सिंहासन पूजा स्वीकारली जाणार आहे. ...
महिंद्रानंतर आता जिंदालने दिला कॅनडाला दणका, वाचा काय घडलं?
भारत-कॅनडा वाद कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. खलिस्तानवरून सुरू झालेल्या वादाचा परिणाम आता दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर होऊ लागला आहे. मात्र, भारताशी पंगा घेणे कॅनडाला ...















