देश-विदेश

Operation Sindoor : भारताने पहलगामचा घेतला बदला, पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला

Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भारताने पाकिस्तानकडून बदला घेतला आहे. पाकिस्तानी माध्यमांनुसार, भारताने क्षेपणास्त्र हल्ल्यात मुझफ्फराबादसह पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. ...

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’, इतका वाढू शकतो पगार

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अखेर केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत हालचाली सुरु केल्या ...

युद्धाचा सायरन कसा ओळखायचा, वाजल्यास काय करावे? जाणून घ्या

भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणाव वाढत आहे. युद्धाच्या शक्यतेदरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने काल एक मोठा निर्णय घेतला. केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना युद्धाचे सायरन ...

‘लाल किल्लाच का? फतेहपूर सिक्री, ताजमहालही मागा’, मुघल वंशज महिलेला सरन्यायाधीशांचा टोला

शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांचे वंशज असल्याचा दावा करत लाल किल्याचा ताबा मागणाऱ्या महिलेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच फतेहपूर सिक्री, ...

मोठी बातमी! पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ला, लष्कराचा महत्त्वाचा डेटा चोरला?

Cyber ​​attack: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक धोरणात्मक पावले उचलली आहेत. यामध्ये पाकिस्तानी ...

Pahalgam Attack: ‘स्थानिकांच्या मदतीनेच झाला पहलगाम हल्ला’ दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या OGW ची कबुली

Pahalgam Attack: पहलगाम येथे २२ मार्च रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळत आहे. ...

Munir Ahmed CRPF Wife : अखेर मुनीर अहमदने दिले स्पष्टीकरण, म्हणाला ‘ती माझ्या…’

Munir Ahmed CRPF Wife : पाकिस्तानविरुद्धच्या कारवाईनंतर अनेक पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला आहे. दरम्यान, केंद्रीय राखीव पोलिस दलातील (CRPF) एका बडतर्फ सैनिकाबाबत वाद निर्माण ...

India-Pakistan : चिनाब नदीवरील सलाल धरणाचे सर्व दरवाजे बंद, व्हिडिओ पहा

India-Pakistan : पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सतत पाकिस्तानविरुद्ध कारवाया करत आहे. सर्वप्रथम, भारताने सिंधू पाणी करार रद्द केला आणि पाकिस्तानला जाणारे सिंधू ...

India-Pakistan: भारताची कठोर भूमिका; पाकिस्तानमधील आयातीवर बंदी, काय होईल परिणाम ?

India-Pakistan: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सातत्याने वाढत आहे. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानने एकमेकांविरुद्ध अनेक पावले उचलली आहेत, ज्यात भारताने सिंधू पाणी ...

पाकिस्तानला घाम फोडणाऱ्या ‘अर्जुन टॅंक’ची काय आहे खासियत ?

Arjun Tank : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारताने दहशतवाद्यांना आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांना नष्ट ...