देश-विदेश
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका साथीदाराची पोलखोल
अवैध धर्मांतरणाच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार छांगुर आणि त्याच्या साथीदारांबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात छांगुरचा जवळचा साथीदार बदर अख्तर सिद्दीकी याचे ...
आसाममध्ये सापडला कच्च्या तेलाचा खजिना, थेट तेल उत्पादन करून होणार मालामाल
आसाम सरकार लवकरच तेल उत्पादनात थेट सहभाग घेणार आहे. दिब्रुगड जिल्ह्यातील नामरूप बोरहाट विहिरीत हायड्रोकार्बनचा मोठा साठा सापडत्याने हे शक्य होणार आहे. आसाम सरकार ...
चीनचा अंतराळातही कावेबाजपणा, जगाला अंधारात ठेवून ॲक्टिव्ह केला उपग्रह
चीन हा पळवापळवी आणि लपवाछपवी करणारा देश म्हणून कुप्रसिद्ध आहे. सीमेवर, समुद्रात कावेबाज हालचालींसाठी असलेल्या चीनने अवकाशात सोडलेला उपग्रह तब्बल सहा दिवस जगापासून लपवून ...
अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना, १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांना मिळणार फायदा
देशातील छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा देत केंद्र सरकारने आज महत्त्वाकांक्षी अशा पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेला मंजुरी दिली. देशातील १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांना ...
आनंदवार्ता! सोने-चांदीत घसरण, जाणून घ्या दर
Gold Rate : श्रावण महिन्यात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोने ४९० रुपयांनी स्वस्त होऊन ९९,२७० रुपये प्रति १० ग्रॅम ...
इस्रायलचा दमास्कसवर हल्ला, उडवले संरक्षण मंत्रालयासह लष्कराचे मुख्यालय
इस्रायल : इस्रायलने सीरियाच्या संरक्षण मंत्रालयासह लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे राजधानी दमास्कसमध्ये धुराचे लोट पसरलेय. इस्रायलने या हल्ल्याची पुष्टी केली असून, ...
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट, अखेर ‘या’ योजनेला मंजुरी
PM Dhan Dhanya Krishi Yojana : मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. ‘पीएम धन धान्य कृषी योजने’ला मंजुरी देण्यात आली असून, या योजनेअंतर्गत ...
भारत-चीन वाढवणार व्यापार-खनिजावर सहकार्य, दोन्ही देशांतील संबंध प्रगतिपथावर
गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर टोकाला गेलेले भारत-चीनमधील संबंध सुधारण्याच्या उद्देशाने दोन्ही देशांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळत आहे. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या दौन्यानंतर परराष्ट्र व्यवहार ...
‘त्या’ हल्ल्यात आयएसआयचा हात, सॅटेलाईट फोनमुळे उघडे पडले पितळ
Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला कोणी घडवून आणला, याची ...