देश-विदेश

मराठी शिकल्यानंतरच येथून निघेल ; जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंदांचा संकल्प

जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे मुंबईत चातुर्मास मुक्कामासाठी दाखल झाले आहेत. राज्यात सुरु असलेल्या हिंदी-मराठी वादावर त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मुंबईत राहून ते ...

५०० रुपयांच्या नोटा बंद होणार, व्हायरल मेसेजने गोंधळ; काय म्हणाले केंद्र सरकार ?

तरुण भारत लाईव्ह । १४ जुलै २०२५ । आरबीआयकडून दोन वर्षांपूर्वी २००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, आता सोशल ...

Railway Exam Rules : रेल्वे भरती परीक्षेतील नियम बदलले, जाणून घ्या सविस्तर

Railway Exam : रेल्वे भरती परीक्षेतील उमेदवारांच्या सोयीसाठी अनेक नियम बदलण्यात आले आहेत. नियमानुसार आता उमेदवार हातात कलावा, कडा किंवा पगडी अशी सर्व प्रकारची ...

Indian Railway : रेल्वे प्रवाशांसाठी ‘गुड न्यूज’, मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

Indian Railway : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले आहे की लवकरच देशातील सर्व ७४,००० डब्यांमध्ये आणि १५,००० ...

धक्कादायक प्रकार! एक वर्षातच पत्नीला संपवण्याचा प्रयत्न, पतीने रेल्वेतून फेकलं

झारखंडमध्ये धावत्या ट्रेनमधून एका महिलेला तिच्याच पतीने ढकलल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही घटना शुक्रवारी (४ जुलै) घडली. उत्तर प्रदेशातील एका २५ वर्षीय तरुणाने ...

बळजबरीने धर्मांतरावर कठोर कारवाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

बळजबरीने किंवा आमिष दाखवून धर्मांतर करणे हा गुन्हा आहे. जबरदस्तीने धर्मांतरणासाठी अधिक कठोर कायदा करुन, कठोर करावाई केल्याजाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...

Gold & Silver Rates : सोने-चांदीने केला चमत्कार… मोडले सर्व विक्रम

मुंबई : कमोडिटी आणि शेअर बाजारात एका ट्रेंडबद्दल बरीच चर्चा आहे की, जेव्हा जेव्हा शेअर बाजार कोसळतो तेव्हा सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडतात. ...

पती गोरवर्धन परिक्रमासाठी गेला; इकडे पत्नी आणि दोन मुलांचे विहिरीत आढळले मृतदेह

मध्य प्रदेश : शिवपुरी जिल्ह्यातील एका गावात २७ वर्षीय महिलेसह तिच्या दोन मुलांचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ...

बांग्लादेशात बीएनपीच्या कार्यकर्त्यांचा हिंदूंवर अनन्वित अत्याचार, अल्पसंख्यकांवर देश सोडण्यासाठी दबाव

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी अर्थात् बीएनपीच्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने हिंदू नागरिकांवर आणि मंदिरांवर हल्ले केले जात आहेत हिंदूंसह अल्पसंख्यकांना धमकावून देश सोडण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा ...

आधार कार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा नाही, निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात माहिती

आधार कार्ड हे नागरिकत्वाचा पुरावा नाही, असे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. बिहारमधील मतदार याद्यांच्या पुनरावलोकनातून आधार कार्डला का वगळण्यात आले, या न्यायालयाच्या प्रश्नाला ...