देश-विदेश
ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवणे भारतासाठी लाभाचे, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे प्रतिपादन
२०३६ च्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्याची भारताची इच्छा केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर संदेश देण्याचा प्रयत्न नाही तर जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी, अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी ...
चीनच्या ‘या’ निर्णयाने ईव्ही क्षेत्र अडचणीत, बिघडू शकतं भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाचे गणित
भारतातील इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) उत्पादनाला सध्या मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, चीनकडून दुर्मिळ चुंबक यांच्या निर्यातीवर कडक निर्बंध लावले गेले आहेत. भारतीय वाहन ...
पाकड्यांचा घासा कोरडा! सिंधूचे पाणी रोखल्याने २२०० अब्ज रुपयांच्या पिकांचे नुकसान
भारताने सिंधू पाणी करार ‘तात्पुरता निलंबित केल्यानंतर पाकिस्तानात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. या परिणामामुळे चिनाब नदीचा प्रवाह ९२ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. २९ मे ...
तुम्ही पाकिस्तानसाठी…, एटीएस अधिकारी असल्याचे भासवून वृद्ध महिलेची २२ लाखात फसवणूक
देशभरात सायबर फसवणूक थांबत नाहीये. ही फसवणूक करणाऱ्या टोळ्या दररोज नवीन पद्धतींनी लुटमार करत आहेत. ताज्या प्रकरणात, सायबर फसवणूक करणाऱ्यांनी मुंबईतील एका वृद्ध महिलेला ...
देशातील सर्वात मोठ्या बँकांनी दिला एकत्रित धक्का, कमाईवर होणार परिणाम
State Bank of India-HDFC Bank-ICICI Bank : देशातील मोठ्या बँकांनी बचत खातेधारकांना मोठा धक्का दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात ...
ग्राहकांना व्यावसायिक कॉल करण्यासाठी परवानगी, केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाचे परिपत्रक जारी
कंपन्यांनी ग्राहकांना व्यावसायिक कॉल करण्यासाठी सरकारची परवानगी घेणे यापुढे अनिवार्य राहणार आहे. बनावट कॉल आणि संदेशांना रोखण्यासाठी केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने परिपत्रक जारी केले आहे. ...
बेवारस मुलांना मिळेल सन्मानाची ओळख! साथी मोहिमेंतर्गत मिळणार आधार कार्ड
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली), तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय (मुंबई) यांच्या निर्देशानुसार देशभरात १५ ऑगस्टपर्यंत ‘साथी मोहीम’ राबविण्यात येणार ...
बालीला जाणारे विमान दिल्लीला परतले, इंडोनेशियाने का घेतला ‘हा’ निर्णय ?
Air India plane : इंडोनेशियातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे दिल्लीहून बालीला जाणारे एअर इंडियाचे विमान दिल्लीला परतावे लागले. एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, विमान ...
हेरगिरी, सायबर हल्ल्यांना बसणार आळा, अभेद्य क्वांटम संवाद प्रणाली विकसित करण्यात डीआरडीओच्या संशोधकांना यश
शत्रूकडून होणारी हेरगिरी, सायबर हल्ले रोखणारी अभेद अशी अत्याधुनिक क्वांटम संवाद प्रणाली विकसित करण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. डीआरडीओ आणि आपआयटी दिल्लीच्या संशोधकांनी लष्करासाठी ...
एअर इंडियाची दिवसभरात सात उड्डाणे रद्द, कंपनीच्या अडचणी सुरूच
अहमदाबाद येथे १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्यानंतरही एअर इंडियाच्या अडचणी संपलेल्या नाहीत. मंगळवारी दिवसभरात विविध शहरांमधून आंतरराष्ट्रीय उड्डाण घेणाऱ्या तीन विमानांसह ...















