देश-विदेश

ग्राहकांना व्यावसायिक कॉल करण्यासाठी परवानगी, केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाचे परिपत्रक जारी

कंपन्यांनी ग्राहकांना व्यावसायिक कॉल करण्यासाठी सरकारची परवानगी घेणे यापुढे अनिवार्य राहणार आहे. बनावट कॉल आणि संदेशांना रोखण्यासाठी केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने परिपत्रक जारी केले आहे. ...

बेवारस मुलांना मिळेल सन्मानाची ओळख! साथी मोहिमेंतर्गत मिळणार आधार कार्ड

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली), तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय (मुंबई) यांच्या निर्देशानुसार देशभरात १५ ऑगस्टपर्यंत ‘साथी मोहीम’ राबविण्यात येणार ...

बालीला जाणारे विमान दिल्लीला परतले, इंडोनेशियाने का घेतला ‘हा’ निर्णय ?

Air India plane : इंडोनेशियातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे दिल्लीहून बालीला जाणारे एअर इंडियाचे विमान दिल्लीला परतावे लागले. एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, विमान ...

हेरगिरी, सायबर हल्ल्यांना बसणार आळा, अभेद्य क्वांटम संवाद प्रणाली विकसित करण्यात डीआरडीओच्या संशोधकांना यश

शत्रूकडून होणारी हेरगिरी, सायबर हल्ले रोखणारी अभेद अशी अत्याधुनिक क्वांटम संवाद प्रणाली विकसित करण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. डीआरडीओ आणि आपआयटी दिल्लीच्या संशोधकांनी लष्करासाठी ...

एअर इंडियाची दिवसभरात सात उड्डाणे रद्द, कंपनीच्या अडचणी सुरूच

अहमदाबाद येथे १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्यानंतरही एअर इंडियाच्या अडचणी संपलेल्या नाहीत. मंगळवारी दिवसभरात विविध शहरांमधून आंतरराष्ट्रीय उड्डाण घेणाऱ्या तीन विमानांसह ...

कोंबडीचा झाला खून, महिलेची मागणी ऐकून पोलीसही चक्रावले, वाचा नेमके काय घडलं

सिवान (बिहार) : सिवान जिल्ह्यातून एक अतिशय विचित्र आणि हास्यपद घटना समोर आली आहे. सोमवारी (१६ जून) एक महिला रडत रडत थेट पोलिस ठाण्यात ...

एटीएममधून पैसे चोरण्याची अजब शक्कल, जागरूक ग्राहकामुळे उघड पडली चलाखी

नागपूर : एटीएम मशीनमधून पैसे लुटण्यासाठी चोरटे वेगवेगळी शक्कल लढवीत असल्याचे उघड होत आहे. यात नागपूर शहरांतून धक्कादायक बातमी येत आहे. येथे एटीएम मशीनमध्ये ...

दुर्दैवी ! ‘या’ २१ वर्षीय स्टार खेळाडूचा कार अपघातात मृत्यू

Lance Khan death : पाकिस्तानच्या क्रीडा जगतातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या एका तरुण खेळाडूचे निधन झाले आहे. या खेळाडूने गेल्या काही ...

भारताने चर्चेच्या मार्गावर परतावे, बिलावल भुट्टो यांचे आवाहन

पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताला पुन्हा चर्चेच्या टेबलावर घेण्याचे आवाहन केले. दोन्ही देशांमधील सर्व प्रलंबित मुद्दे केवळ व्यापक ...

बापरे ! विमान प्रवास झाला धोक्याचा ? २४ तासांत एअर इंडियाच्या ४ विमानांमध्ये बिघाड

Air India plane : गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या अनेक विमानांमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याचे समोर येत आहे. गेल्या २४ तासांत एअर ...