देश-विदेश
युद्धाचा सायरन कसा ओळखायचा, वाजल्यास काय करावे? जाणून घ्या
भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणाव वाढत आहे. युद्धाच्या शक्यतेदरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने काल एक मोठा निर्णय घेतला. केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना युद्धाचे सायरन ...
‘लाल किल्लाच का? फतेहपूर सिक्री, ताजमहालही मागा’, मुघल वंशज महिलेला सरन्यायाधीशांचा टोला
शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांचे वंशज असल्याचा दावा करत लाल किल्याचा ताबा मागणाऱ्या महिलेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच फतेहपूर सिक्री, ...
मोठी बातमी! पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ला, लष्कराचा महत्त्वाचा डेटा चोरला?
Cyber attack: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक धोरणात्मक पावले उचलली आहेत. यामध्ये पाकिस्तानी ...
Pahalgam Attack: ‘स्थानिकांच्या मदतीनेच झाला पहलगाम हल्ला’ दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या OGW ची कबुली
Pahalgam Attack: पहलगाम येथे २२ मार्च रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळत आहे. ...
Munir Ahmed CRPF Wife : अखेर मुनीर अहमदने दिले स्पष्टीकरण, म्हणाला ‘ती माझ्या…’
Munir Ahmed CRPF Wife : पाकिस्तानविरुद्धच्या कारवाईनंतर अनेक पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला आहे. दरम्यान, केंद्रीय राखीव पोलिस दलातील (CRPF) एका बडतर्फ सैनिकाबाबत वाद निर्माण ...
India-Pakistan : चिनाब नदीवरील सलाल धरणाचे सर्व दरवाजे बंद, व्हिडिओ पहा
India-Pakistan : पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सतत पाकिस्तानविरुद्ध कारवाया करत आहे. सर्वप्रथम, भारताने सिंधू पाणी करार रद्द केला आणि पाकिस्तानला जाणारे सिंधू ...
India-Pakistan: भारताची कठोर भूमिका; पाकिस्तानमधील आयातीवर बंदी, काय होईल परिणाम ?
India-Pakistan: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सातत्याने वाढत आहे. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानने एकमेकांविरुद्ध अनेक पावले उचलली आहेत, ज्यात भारताने सिंधू पाणी ...
पाकिस्तानला घाम फोडणाऱ्या ‘अर्जुन टॅंक’ची काय आहे खासियत ?
Arjun Tank : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारताने दहशतवाद्यांना आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांना नष्ट ...
‘दोन महिन्यांचे रेशन साठवून ठेवा’, घाबरलेल्या पाकिस्तानचे पीओकेच्या नागरिकांना आदेश
Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण आहे. सामान्य लोकांपासून ते राजकारण्यांपर्यंत, सर्वजण पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करत आहेत. ...
‘भारताशी सामना करण्याआधी आपल्याला…, पाकिस्तानी विरोधी पक्षनेते मौलाना फजलुर रहमान यांचा सल्ला
काश्मीर वादावरून भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान, जमियत उलेमा इस्लाम पक्षाचे नेते मौलाना फजलुर रहमान यांनी काश्मीर आणि अफगाणिस्तानवर मोठे विधान केले ...















