संमिश्र
दौऱ्यावर असताना मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड, मोठी दुर्घटना टळली ? नेमकं काय घडलं ?
भाजपा नेत्या पंकजा मुंडे या छत्रपती संभाजी नगर येथे हेलिकॉप्टरने जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलं आहे. लातूर येथे त्यांचा ...
लवकरच राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार ? मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा !
राज्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या गरीब शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार ठोस पावले उचलणार आहे. राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी ...
भुसावळ रेल्वे स्थानकात आधुनिकतेचा नवा अध्याय; फलाट ७ आणि ८ ला ‘हायटेक’ स्वरूप
भुसावळ रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसुविधा वाढविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले असून, फलाट क्रमांक ७ आणि ८ चे संपूर्ण नूतनीकरण पूर्ण झाले आहे. मध्य ...
”कुबड्यांची गरज नाही”, गिरीश महाजनांच्या वक्तव्याने मित्रपक्षांमध्ये तणाव…
Girish Mahajan : नाशिक महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि महायुतीतील मित्रपक्षांमध्ये तीव्र तणाव निर्माण झाला आहे. भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन ...
अजित पवारांच्या अपघाताची बातमी ऐकताच सुनेत्रा पवारांना बसला धक्का ! विश्वास बसेना म्हणून केला थेट व्हिडीओ कॉल ? काय घडलं?
महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री (दिवंगत) अजित पवार यांचे बारामतीमध्ये अपघाती निधन झाले. 28 जानेवारी रोजी सकाळी बारामती विमानतळावर लँडिंगच्या काही क्षण आधीच ...
BKC मध्ये ‘समष्टी श्री हनुमान चालीसा हवन’ संपन्न; चिन्मय मिशनच्या ७५ वर्षांचा भव्य अध्यात्मिक सोहळा…!
मुंबईच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत एक नवा सुवर्णअध्याय जोडत, चिन्मय मिशनतर्फे मुंबईतील बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर भव्य ‘समष्टी श्री हनुमान चालीसा हवन’ मोठ्या भक्तिभावात ...
भुयारी मार्गाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामार्गवर रास्तारोको ! इंदूर-हैदराबाद मार्गावर 5 किमी वाहनांची रांग
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील लोहारखेडा फाट्यावर शेतकरी आणि ग्रामस्थांनी इंदूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले आहे. लोहारखेडा फाट्यावर भुयारी मार्ग उभारण्यात यावा, या ...
“6 मृत्यू सांगितले, सापडले 5 मृतदेह ! अजित पवार अपघातावर संशय वाढतोय; उज्ज्वल निकम काय म्हणाले ?”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या जाण्याने राज्यातील राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ...
आजचा अर्थसंकल्प महिला सक्षमीकरण आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी ऐतिहासिक तरतूद, पायाभूत सुविधांवर भर- भाजपा जिल्हा सरचिटणीस, डॉ. केतकी पाटील
केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये केंद्र सरकारने महिला सक्षमीकरण आणि राष्ट्रीय सुरक्षेला केंद्रस्थानी ठेवत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी महिलांच्या सर्वांगीण ...
“अजित दादांची ती खुर्ची पाहताच पार्थ पवार गहिवरले”…. मारली घट्ट मिठी….!
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही. सत्तेच्या राजकारणापलीकडे जाऊन हा धक्का भावनिक पातळीवर प्रत्येकाला हादरवणारा ठरला आहे. अशाच भावनांनी भरलेला एक ...















