संमिश्र
नक्षलवादविरोधी मोहिमेला गती; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, ” ३१ मार्च २०२६ पूर्वी…”
बिजापूर (छत्तीसगड) : बिजापूर जिल्ह्यात आज (दि. ९) महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी ३१ नक्षलवाद्यांना ठार ...
Maharashtra Politics : निवडून आल्यावर काय करायला हवं? जाणून घ्या काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस
पुणे : लोकप्रतिनिधींनी निवडून आल्यावर लोककल्याणाचा विचार कायम ठेवायला हवा आणि त्यासाठी क्षमता वृद्धी संमेलने उपयुक्त ठरतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त ...
Delhi Election Result 2025: ‘आप’चा पराभव होताच अण्णा हजारे आक्रमक; केजरीवालांबाबत दिले धक्कादायक वक्तव्य, पहा VIDEO
दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, सुरुवातीच्या कलांमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठी आघाडी घेतली आहे. भाजप सध्या ४४ जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी ...
जाण्याची वेळ आली आहे…” अमिताभ बच्चन यांच्या ट्वीटने चाहत्यांची चिंता वाढवली
Amitabh Bachchan’s post अमिताभ बच्चन ८२ वर्षांचे आहेत आणि या वयातही ते खूप सक्रिय आहेत. ज्या वयात लोक निवृत्त होतात आणि घरी आराम करतात, ...
दिल्लीत 27 वर्षांनंतर भाजप सत्तेवर?
BJP majority in Delhi दिल्ली विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे ट्रेंड आले असून यामध्ये भाजपने मुसंडी मारली आहे, भाजपाने बहुमताचा आकडा ओलांडला असून ४० जागांवर त्यांना ...
महाभारत ते भारत ! (भाग – ०१)
Ramayana-Mahabharata भारत देश आणि ‘महाभारत’ या महाकाव्याचा जन्मापासूनचा संबंध आहे. ‘भारत’ हे नाव शकुंतला आणि दुष्यंत यांचा पुत्र ‘भरत’ याच्या नावाने पडले आहे. द्वापारयुगात ...
शरीरात रक्त तयार होत नाही? मग रोज ‘हे’ खा, गरज पडणार नाही औषधांची
आहार चांगला तर आरोग्य चांगले. निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये खजूरचा समावेश करा. खजूर खाणे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. खजूर सर्व वयोगटातील लोकांसाठी खूप ...
आरबीआयकडून रेपो दरात २५ बेसिस पॉईंटने कपात, आता कर्ज होणार स्वस्त!
नवी दिल्ली : आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरणाविषयासंदर्भात माहिती दिली. पतधोरण विषयक समितीची बैठक ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान पार पडली. पतधोरण समितीच्या ...
‘मेरे पास देवेंद्र फडणवीस है…!’
Munde-Fadnavis-santosh विराेधकांचा अंदाज साफ चुकला Munde-Fadnavis-santosh महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक पिढी एकेका नेत्याभाेवती फिरत आली. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्याकडे राज्याचे ...















