संमिश्र

जावयाच्या हनिमूनमध्ये सासऱ्याची टांग, वाद विकोपाला जात झाला ॲसिड हल्ला

लग्नानंतर हनिमूनला जाण्याची परंपरा मुख्यतः जोडप्याच्या नव्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा साजरा करणे होय. त्यासाठी जोडप्यांकडून नियोजनदेखील केलं जात. अर्थात हनिमूनसाठी जागा निवडताना आवडीनिवडी, ...

‘या’ शहरातील पोलिसांना कर्तव्यावर असतांना स्मार्टफोन वापरता येणार नाही, एसएसपी कार्यालयातून आदेश जारी

By team

अनेक वेळा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, गस्त, वाहतूक आणि ईआरएसएस वाहने सतत स्मार्टफोनवर बोलत असल्याचे, व्हॉट्सॲप वापरणे आणि कर्तव्यावर असताना गेम खेळत असल्याचे आढळून ...

Mumbai Boat Capsized : नीलकमल बोट अपघातात आठ जण बेपत्ता, ७७ जणांना वाचवण्यात यश

मुंबई ।  मुंबईतील एलिफंटा परिसरात सायंकाळी घडलेल्या बोट दुर्घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ८० प्रवाशांपैकी ...

मोठी बातमी ! मुंबईच्या समुद्रात एलिफंटला जाणारी प्रवाशांनी भरलेली बोट उलटली

मुंबई । मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाच्या दिशेने निघालेली “नीलकमल” नावाची प्रवासी बोट उरण-कारंजा भागात समुद्रात बुडाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या ...

Jalgaon News : खंडित वीजपुरवठ्याने जळगावच्या उद्योजकांची अडचण

जळगाव । शहरातील औद्योगिक वसाहतीत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले असून, दररोज किमान तीन-चार वेळा 15 मिनिटे ते अर्धा तास एकावेळी वीज प्रवाह खंडित ...

ज्येष्ठ समीक्षक डॉ.सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

By team

छत्रपती संभाजीनगर : सुप्रसिध्द मराठी समिक्षक प्रा. डॉ. सुधीर रसाळ यांना २०२४ चा मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘विंदाचे गद्यरुप’ या त्यांच्या ...

बनावट आलं ओळखण्याच्या सोप्या पद्धती ; यामुळे होतो शरीरावर परिणाम

By team

fake ginger “अदरक” हे नाव ऐकल्यावर अनेकांना चहा आठवतो. विशेषत: थंडीच्या दिवसात आल्याचा चहा पिणे सर्वांनाच आवडते. याशिवाय काही पदार्थही आल्याशिवाय अपूर्ण वाटतात. तथापि, ...

Inter Cast And Religions Marriage : खुशखबर ! आंतरजातीय विवाह करणार्‍यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Inter Cast And Religions Marriage :  आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांवर हल्ले  वा समाजाकडून आणि कुटुंबीयांकडून बहिष्कार टाकण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ...

श्रीमद्भगवद्गीता व आधुनिक व्यवस्थापन! ‘याेग: कर्मसु काैशलम्’

By team

Shri Bhagvad Gita-Management महाभारतातील काैरव विरुद्ध पांडवांच्या कुरुक्षेत्रावरील युद्धात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. आध्यात्मिक आणि तात्त्विक पातळीवरही अनन्यसाधारण महत्त्व लाभलेला हा ...

एका व्हेल माशाची Love Story! प्रेमाच्या शोधात पठ्ठ्याने चक्क तीन महासागर पार केले

By team

नवी दिल्ली : प्रत्येक जीव जीवनसाथी शोधत असतो आणि त्यासाठी तो अडचणीही सहन करतो, प्रियकराला भेटण्याकरिता लांबचा प्रवास देखील करतो. अशीच एक आश्चर्यकारक नर ...