संमिश्र
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट! 7 नवीन महत्त्वाच्या योजनांना मंजुरी
नवी दिल्ली । केंद सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली. यात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सात महत्त्वाच्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. ...
मोठी बातमी ! मनमाड-इंदौरच्या नव्या रेल्वे मार्गाला केंद्राची मंजुरी
नवी दिल्ली । केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मनमाड-इंदौरच्या नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फायदा ...
वाघूर नदीने ओलांडली धोक्याची पातळी, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
जळगाव : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे वाघूर नदीला मोठ्या प्रमाणावर पुर आला आहे. नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, नदीने ...
Kolkata Doctor Rape-Murder case : नवा ट्विस्ट… तपास अधिकारी काय म्हणाले ?
कोलकता : कोलकाताच्या के आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात ...
Vanraj Aandekar Murder : घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर, पूर्वनियोजित हल्ला
पुण्यातील नाना पेठेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची रविवार, १ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास हत्या झाली. तीन-चार दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी वनराज ...
व्यावसायिक गॅस सिलिंडर पुन्हा महागला; पहा किती रुपयांनी वाढ झाली?
नवी दिल्ली । दर महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडर दरात बदल होत असतात. त्यानुसार आज एलपीजी गॅस सिलींडर दरात मोठा बदल करण्यात आला आहे. ...
Accident News : पिसाळलेल्या कुत्र्याचा जळगावमध्ये धुमाकूळ; सात जणांना घेतला चावा
जळगाव : शहरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. एका पिसाळलेल्या कुत्र्याने शनिवारी सात जणांवर हल्ला करून चावा घेत त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे. ...
पदवीधरांना युनियन बँकेत सुवर्णसंधी! तब्बल 500 जागांसाठी भरती सुरु
सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया ...
जिल्हा न्यायपालिका न्यायव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक, ७३ हजारांहून अधिक… : सरन्यायाधीश डॉ. डी वाय चंद्रचूड
नवी दिल्ली : जिल्हा न्यायपालिका हा कायद्याचा महत्त्वाचा घटक आहे, असे प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश डॉ. डी वाय चंद्रचूड यांनी केले आहे. तसेच, जिल्हा न्यायपालिका ...















