संमिश्र

निवडणुकीत ड्यूटी रद्द करण्यासाठी १५० अर्ज, ड्युटी रद्द होणार नाही आयुक्तांचा इशारा

Jalgaon News : महापालिका प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने विविध विभागातील निवडणुकीच्या अधिकारी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची ड्यूटी निश्चित केली आहे. मात्र गुरुवारी तब्बल १५० अर्ज आयुक्त ...

मनपा निवडणुकीत खान्देशात भाजपची विजयी सलामी ! धुळ्यात दोन, जळगावात एक महिला उमेदवार बिनविरोध निश्चित

जळगाव/धुळे : खान्देशात निवडणुकीसाठी महापालिका मतदानापूर्वीच भाजपने विजयी सलामी दिली आहे. धुळे महापालिका निवडणुकीसाठी बुधवारी पार पडलेल्या छाननीत प्रभाग १ ‘अ’मधील भाजपच्या उमेदवार उज्ज्वला ...

जिल्ह्यात खरोखर भाजपचा विजय झालाय का हो..?

चंद्रशेखर जोशी जळगाव दिनांक : ‘पार्टी विथ फिडरन्स’.. अशी भारतीय जनता पक्षाची ओळख आहे. तत्वनिष्ठ आणि विकासकेंद्री पक्ष किंवा इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळी राजकीय ...

पाण्यामुळे होणारे आजार दूर ठेवण्याचे ७ स्मार्ट उपाय

डॉ. अनिल कुमार, चीफ वॉटर सायंटिस्ट भारतामध्ये जलजन्य आजार ही आजही गंभीर सार्वजनिक आरोग्याची समस्या आहे. दूषित भूजल, जुनी व गळती असलेली पाइपलाईन व्यवस्था ...

७० लाख वर्षापूर्वीच्या महाकाय पक्ष्याच्या अवशेषांवरून जीवनशैलीचा उलगडा करण्यात शास्त्रज्ञांना यश

वॉशिंग्टन : आजपासून ७० लाख वर्षांपूर्वी ‘अर्जेटाविस मॅग्निफिसन्स’ नावाचा एक महाकाय पक्षी अस्तित्वात होता. याचा शोध शास्त्रज्ञांनी लावला. संशोधनानुसार, हा पक्षी सध्याच्या अर्जेंटिना परिसरात ...

ज्येष्ठ संघ प्रचारक लक्ष्मीनारायण भाला यांना आंतरराष्ट्रीय सन्मान, लंडनस्थित न्यायाधीश परिषदेचा शांतता परस्कार प्रदान

चिखली : मूळचे चिखली येथील व सध्या दिल्लीत वास्तव्यास असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक लक्ष्मीनारायण भाला ऊर्फ ‘लक्खीदा’ यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा सन्मान ...

हत्या… आत्महत्या करणे किती सोपे झाले आहे…

चंद्रशेखर जोशी जळगाव दिनांक : “आई मी जरा बाहेर जाऊन येतो गं…” आई उत्तरते… “हो बाळा… पण लवकर ये हं…!” आईच्या आवाजातील ती काळजी…तो ...

पाल येथे 27, 28 डिसेंबर रोजी उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन, अध्यक्षपदी धुळ्याचे डॉ. विनोद भागवत

भुसावळ : वरणगाव येथील चातक निसर्ग संवर्धन संस्था आणि वन्यजीव विभाग, नाशिक यांच्यातर्फे आयोजित पाचवे उत्तर महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन 27 व 28 डिसेंबर ...

तेव्हा कुठे जाते मराठी अस्मिता ?

१० वर्षांपूर्वर्वीच दिवस आठवा. विधानसभा अधिवेशनासाठी मायबाप सरकार नागपुरात येई तेव्हा त्याचे स्वागत कसे होत असे?कडकडीत ‘विदर्भ बंद’चे आवाहन केले जात असे. वेगळ्या विदर्भ ...

ईडी-एटीएसची पडघ्यात छापेमारी, दहशतवाद निधी प्रकरण

मुंबई : कारवाई करीत आणि अंमलबजावणी संचालनालयाने दहशतवाद निधी प्रकरणात दहशतवादविरोधी पथक (एटीएस) (ईडी) ठाणे जिल्हयातील पडघा येथे महाराष्ट्र गुरुवारी छापेमारी केली, अशी माहिती ...