संमिश्र
गणेश मंडळांनी कमी उंचीच्या गणेश मूर्तीची स्थापना करावी : आ. किशोर पाटील
पाचोरा : आगामी गणेशोत्सव,ईद,दुर्गात्सव या सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक आमदार किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापारी भवन ...
मराठवड्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला संघ परिवार
छत्रपती संभाजीनगर : मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे व काही ठिकाणी झालेल्या ढगफुटीमुळे मराठवाड्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावे चिखलाने व ...
‘सेमीकॉन इंडिया २०२५’ चे पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन
मुंबई : भारताच्या सेमीकंडक्टर प्रवासाला नवीन उंचीवर नेण्यासाठी, देशातील सर्वात मोठे सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शन ‘सेमिकॉन इंडिया २०२५’ २ ते ४ सप्टेंबर दरम्यान नवी ...
‘अंनिस’चा बडगा पिटणाऱ्यांनो हिंमत असेल तर अन्य धर्मातील चालीरीतींवर बोलून दाखवाच…!
देशात कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकत्वाचे नियम यांचे पूर्ण पालन झाले पाहीजे. परस्पर सौहार्द व सहकार्याची प्रत्तृत्ती समाजात सर्वत्र रुजली पाहिजे. समाजातील वाईट प्रथा ...
Horoscope 24 August 2025 : मेष ते मीन राशींसाठी कसा राहील रविवार, जाणून घ्या…
मेष : आज तुमचे नशीब तुमच्यासोबत असेल. कोणत्याही महत्त्वाच्या कामातील अडथळा सरकारच्या मदतीने दूर होईल. प्रवास करताना तुमच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या. वृषभ : ...
RSS News : संघ फूट पाडत नाही तर एकत्रित आणण्याचे काम करतो : इंद्रेश कुमार
RSS News : संघ फूट पाडण्याचे नाही तर एकत्रित करण्याचे काम करतो असे मत संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केले. त्यांनी काँग्रेसने देशाचे ...
व्हॉट्सअॅपचे नवीन फिचर, आता क्लिकवर जाणून घ्या प्रत्येक मॅसेजची सत्यता
व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर्स आणत असतो. आता मेटाने नवीन एआय फिचर आणले आहे. या फिचरच्या साहाय्याने तुम्हाला कोणत्याही मॅसेजबाबतची माहिती तात्काळ मिळू ...
Chhatrapati Sambhajinagar News : भारतीय कृषी पद्धती व देशी गोवंशपालनामुळे स्वयंपूर्णता साध्य होईल – डॉ. मोहन भागवत
Chhatrapati Sambhajinagar News : भारतीय शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून तसेच पशुपालनासह मिश्र शेतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल. जागतिक पातळीवरील अनिश्चितता ...
तुम्ही आयुष्मान कार्डसाठी नोंदणी केली आहे ? जाणून घ्या कसे मिळणार कार्ड
जळगाव : केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतगर्त गरजू व वंचित कुटुंबांना मोफत आरोग्यसेवा दिली जाते. ...
राज्य सरकारचा मोठा निर्णय : ‘हा’ तालुका ‘राजगड’ म्हणून ओळखला जाणार
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याचे नाव राज्यातील एका तालुक्याला देण्यात आले आहे. याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा ...















