संमिश्र
NEET-UG Paper Leak : सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली
सर्वोच्च न्यायालयात आज NEET-UG प्रकरणी होणारी सुनावणी पुढील तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी १८ जुलै रोजी होणार आहे. याआधी आज ...
अरविंद केजरीवाल यांना धक्का : आप आमदार चार नेत्यांसह भाजपमध्ये दाखल
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाच्या अडचणी संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी पक्षाचे निमंत्रक ...
कर्नाटकमधील काँग्रेस सरकार रामनगर जिल्ह्याचे नाव बदलणार; भाजपाचा तीव्र विरोध
बंगळूरु : कर्नाटक मधील काँग्रेस सरकार रामनगर जिल्ह्याचे नाव बदलणार आहे. याबाबतचा प्रस्ताव उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठविला आहे. नामांतराच्या या प्रस्तावाला भाजपाने तीव्र विरोध केला ...
देशात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ ; आरोग्य मंत्रालयाने तयार केला मास्टर प्लॅन
नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी देशभरात डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांबाबत आढावा बैठक घेतली ज्यामध्ये डेंग्यूचे वाढते रुग्ण, रुग्णालयांची तयारी, वाढत्या रुग्णांना रोखण्यासाठी ...
RSS पाठोपाठ गिरिराज सिंह यांनीही केली लोकसंख्या नियंत्रणाची मागणी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) आपल्या मुखपत्र ऑर्गनायझर मॅगझिनमध्ये बदलत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर लोकसंख्या नियंत्रणासाठी धोरणाची मागणी केली आहे. आता या मागणीवर भारतीय जनता पक्षाचे दिग्गज ...
देशाचे हे राज्य बनले पूर्णपणे ‘विरोधकमुक्त’, सर्व आमदार ‘एनडीए’ आघाडीत सामील
गंगटोक: सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) चे एकमेव आमदार तेनसिंग नोरबू लामथा बुधवारी सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) मध्ये सामील झाले. अशाप्रकारे सिक्कीममध्ये आता विरोधी ...
मराठा-ओबीसी आरक्षणावरुन रणकंदण; वाचा काय घडले
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी १३ जुलैपर्यंतची राज्य सरकारला मुदत दिली आहे. दरम्यान, आज विधिमंडळात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये ...
आरएसएसच्या मुखपत्राने मुस्लिम लोकसंख्येवर चिंता केली व्यक्त
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरने राष्ट्रीय लोकसंख्या नियंत्रण धोरणाच्या गरजेवर भर दिला आहे. देशाच्या अनेक भागात लोकसंख्येचे असंतुलन मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्याचा ...
आ. एकनाथ खडसेंचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभासाठी तारांकित प्रश्न
जळगाव : जिल्हयातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ देण्याबाबत आ. एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला यावेळी ते म्हणाले ...















