संमिश्र

राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार: गिरिराजसिंह यांचा प्रचारसभेतून आरोप

By team

राहुल गांधी आणि सोनिया गांधी या देशाबद्दल मुळीच प्रेम नाही. देशावासीयांची दिशाभूल करण्याचे काम काँग्रेसकडून सुरू आहे. यावेळी काँग्रेसला ४० पेक्षाही कमी जागा मिळतील. ...

तुम्ही CAA रद्द करू शकत नाही : पंतप्रधान मोदी

By team

आझमगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उत्तर प्रदेशातील आझमगड येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA), काश्मीर आणि हिंदू-मुस्लिम या ...

निवडणुकीनंतर फोनचा रिचार्ज ‘इतक्या’ रुपयांनी महागणार

By team

सध्या देशात लोकसभा निवडणुका सुरु असून मात्र निवडणुकीनंतर सर्वसामान्यांचा फोनचा रिचार्ज महागणार आहे. टेलिकॉम कंपन्या रिचार्ज प्लॅन वाढवण्याच्या तयारीत असून तब्बल २५ टक्क्यांनी बिल ...

झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीने केली अटक

By team

झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आणि काँग्रेस नेते आलमगीर आलम यांना बुधवारी ईडीने अटक केली आहे. बुधवारी सकाळी ईडीने आलमगीरला दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले होते. तपासात ...

झाकीर खानचा शो कपिल शर्मा शोची जागा घेणार, कविता आणि कॉमेडीचा डबल डोस?

By team

कपिल शर्माचा कॉमेडी शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रसारित होत आहे. गेल्या वर्षी ‘द कपिल शर्मा शो’ टीव्हीवरून बंद ...

देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गरज : उत्तराखंड वक्फ बोर्ड अध्यक्ष

By team

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ना संविधान धोक्यात आहे ना देशातील मुस्लिमांना धोका आहे. त्यापेक्षा काही राजकारण्यांची दुकाने धोक्यात आली आहेत. असे उत्तराखंड वक्फ ...

येत्या काही महिन्यांत या आजारांचा धोका वाढू शकतो, विशेषतः महिलांनी काळजी घ्यावी.

By team

उन्हाळ्यात महिला अनेकदा डिहायड्रेशनच्या बळी ठरतात. डिहायड्रेशनमुळे म्हणजेच शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे, बहुतेक महिलांना उन्हाळ्यात UTI आणि अनियमित मासिक पाळी यांसह अनेक समस्यांना तोंड द्यावे ...

पीओके हा भारताचा भाग आहे, त्यावर आमचा हक्क : अमित शहा

By team

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत पुनरुच्चार केला की पीओके हा भारताचा भाग आहे आणि त्यावर आमचा अधिकार आहे. पीओके हा भारताचा ...

CAA अंतर्गत प्रथमच  14 जणांना नागरिकत्व ; प्रमाणपत्र प्रदान 

By team

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यांतर्गत 14 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी (१५ मे) ही माहिती दिली. मंत्रालयाने सांगितले की, ...

शेअर बाजाराने वाढवली अर्थमंत्र्यांची चिंता, हे आहे कारण

By team

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. किरकोळ गुंतवणूकदार पारंपरिक गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा शेअर बाजाराला प्राधान्य देत असल्याची साक्ष आकडेवारी सातत्याने देत आहेत. ...