संमिश्र
नागरी उड्डाण मंत्रालयाने एअर इंडिया एक्सप्रेसकडून उड्डाण रद्द केल्याबद्दल मागवला अहवाल
नागरी उड्डाण मंत्रालयाने एअर इंडिया एक्सप्रेसला अलीकडेच मोठ्या प्रमाणावर उड्डाण रद्द केल्याबद्दल स्पष्टीकरण देणारा अहवाल सादर करण्यास सांगितले. विमान वाहतूक नियामकाने संबंधित समस्यांबाबत वाहकाकडून ...
गुगल वॉलेटची भारतात एंट्री, जाणून घ्या काय आहे खास
गुगलने भारतात वॉलेट लाँच केले आहे. गुगल वॉलेट प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येते. वापरकर्ते Google Wallet मध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, लॉयल्टी कार्ड आणि ...
सॅमसंगच्या फोल्डेबल फोनमध्ये आता होणार मोठे बदल
वापरकर्त्यांना Samsung Galaxy Z Fold 6 मध्ये मोठा बदल दिसेल. सॅमसंगने आतापर्यंत लॉन्च केलेल्या सर्व फोल्डेबल स्मार्टफोन्सची रचना जवळपास सारखीच आहे. कंपनीने कॅमेरा मॉड्यूल ...
राजकुमार, तुम्हाला उत्तर द्यावे लागेल ; असे का म्हणाले पंतप्रधान मोदी ?
वारंगल : सॅम पित्रोदा यांनी आज भारतीयांविरोधात जातीयवादी वक्तव्य करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. वारंगलमधून पंतप्रधान मोदींनी सॅम पित्रोदा यांच्या वांशिक वक्तव्यावर ...
काँग्रेस पक्ष देशाच्या समस्यांची जननी : पंतप्रधान मोदी
करीमनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील करीमनगर येथे जाहीर सभेला संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी बीआरएस आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले ...
क्रू “मास सिक लीव्ह” वर गेल्यामुळे एअर इंडिया एक्सप्रेसची 86 फ्लाइट रद्द
नवी दिल्ली: केबिन क्रू सदस्य “सामुहिक आजारी रजेवर गेल्यानंतर एअर इंडिया एक्सप्रेसची किमान 86 उड्डाणे रद्द करण्यात आली”, अधिकृत सूत्रांनी बुधवारी सांगितले. शेवटच्या क्षणी ...
10 महिन्यानंतर केंद्र सरकारनं तांदळासंदर्भात घेतला मोठा निर्णय ; काय आहे वाचा..
नवी दिल्ली । देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना केंद्र सरकारने तांदळाच्या निर्यातीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. मॉरिशसला 14 हजार टन बिगर बासमती ...
राहुल गांधींच्या नेतृत्वात 24 पक्षांची खिचडी; देवेंद्र फडणवीसांचा भुसावळातून हल्लाबोल
भुसावळ : लोकसभा निवडणुकींसाठी महायुती विरोधात इंडिया आघाडी अशी लढत होत आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘राहुल गांधींच्या नेतृत्वात २६ पक्षांची खिचडी’ म्हणत ...
गीरच्या जंगलात एका मतदारासाठी पोहचले 10 जणांचे पथक
नवी दिल्ली : देशात मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी 2024 च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. या टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 93 जागांवर मतदान ...
मागण्यापुर्ण न झाल्याने राज्यातील सर्व विभागांची विकास कामे आजपासून कंत्राटदारांनी केली बंद
जळगाव : राज्यातील शासनाची सर्व विभागातील विकासाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांच्या सर्व संघटनांनी आज ७ मेपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. यासांदर्भातला निर्णय नुकत्याच झालेल्या ...














