संमिश्र

बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नष्ट करण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला: पंतप्रधान मोदी

By team

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत बोलत असून राष्ट्रपतींनी केलेल्या अभिभाषणाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधानांनी यापूर्वी सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी लोकसभेला ...

AAP की सरकार आप के द्वार… पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची नवीन योजना

By team

पंजाब : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यातील लोकांच्या सोयीसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे- आप की सरकार, आप ...

ज्ञानवापी प्रकरणातील पुढील सुनावणी १५ फेब्रुवारीला

By team

लखनौ : ज्ञानवापी मशीद परिसरातील सर्वच बंद तळघरांचे सर्वेक्षण करण्याचा निर्देश भारतीय पुरातत्त्व विभागाला द्यावा, या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर १५ फेब्रुवारी रोजी ...

नोकरीची मोठी संधी! ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी IDBI बँकेत जम्बो भरती

IDBI बँक म्हणजेच इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाने ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) या पदासाठी भरतीची अधिसूचना नुकतीच जाहीर केली. या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक ...

महिलांसाठी आनंदाची बातमी! आता महिला स्वयंपाकीणांनाही मिळणार सहा महिन्यांची प्रसूती रजा

By team

हिमाचल :  प्रदेशातील शिक्षण विभागांतर्गत काम करणाऱ्या महिला स्वयंपाकींनाही आता सहा महिन्यांची प्रसूती रजा मिळणार आहे. या प्रणालीअंतर्गत पात्र महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतीपूर्वी ही रजा ...

Jalgaon News : घरकुल घोटाळ्याच्या 59 कोटींच्या वसुलींची आयुक्तांवर टाकली जबाबदारी

जळगाव : तत्कालीन जळगाव नगरपालिकेत झालेल्या व राज्यभर गाजलेल्या घरकुल घोटाळ्यातील अपहारातील 59 कोटी रूपयांच्या वसुलीची जबाबदारी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष्ााचे विशेष कार्य अधिकारी तथा ...

मोठी बातमी ! उद्धव ठाकरे नंतर आता शरद पवारांना धक्का; पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचंच

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वादावर निवडणूक आयोगाने आपला निर्णय दिला आहे. शरद पवार गटाला मोठा झटका देत निवडणूक आयोगाने अजित पवार गटालाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस ...

मोदी सरकारने 10 वर्षात स्वप्नांचे वास्तवात रूपांतर केले, 8 भाषांमध्ये लाँच केले चित्रपट

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने निवडणूक प्रचार आणखी तीव्र केला आहे. भाजपने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षांच्या ...

केंद्राचा मोठा निर्णय; भारताची सीमा सुरक्षा आता होणार अधिक मजबूत

भारताची सीमा सुरक्षा आता अधिक मजबूत होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने भारत-म्यानमार सीमेवर कुंपण घालण्याचा निर्णय घेतला आहे. पथदर्शी प्रकल्पांतर्गत सुमारे 10 किमीचे कामही ...