संमिश्र

Maratha Reservation : जरांगे पुढे सरकार झुकले अन् महायुतीत… वाचा काय घडतंय ?

मराठा नेते मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलन शांत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या, मात्र या निर्णयामुळे राज्याच्या ...

गेल्या अर्थसंकल्पातून ‘या’ शेअर्सनी केली लाखोंची कमाई

गेल्या वर्षभरात सरकारकडून रेल्वेमध्ये बरीच कामे झाली आहेत. अनेक लॉजिस्टिक कॉरिडॉर सुरू झाले. तसेच अनेक गाड्या सुरू करण्यात आल्या. विशेषत: वंदे भारत ट्रेन वर्षभर ...

RSS नेते रणजित श्रीनिवास यांच्या हत्येप्रकरणी 15 PFI कार्यकर्त्यांना फाशीची शिक्षा.

By team

केरळ: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते रणजित श्रीनिवास यांच्या हत्येप्रकरणी केरळमधील स्थानिक न्यायालयाने 15 पीएफआय कार्यकर्त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या सर्व आरोपींना वकील आणि ...

CAA फेब्रुवारी पर्यंत लागू होणार ? काय म्हणाले शुभेंदु अधिकारी ?

By team

नवी दिल्ली:  CAA लोकसभेने, संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने 2019 मध्ये मंजूर केले होते, परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. याबाबत देशभरात अनेक ठिकाणी निदर्शने झाली. ...

परदेशी शिक्षणासाठी टाटा समूह करणार, ‘इतक्या’ लाखापर्यंत शैक्षणिक कर्जाची मदत

By team

टाटा समूह: टाटा समूहातील प्रमुख आर्थिक सेवा कंपनी, टाटा कॅपिटल लि.ने देशात आणि परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शंभर टक्के कर्ज देणारी शैक्षणिक कर्ज ...

लँड फॉर जॉब प्रकरणात लालू कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ, आज तेजस्वी यादव यांची ED कडून चौकशी होणार

By team

पाटणा: आज (३० जानेवारी) केंद्रीय तपास यंत्रणा ईडी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची नोकरी-जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशी करणार आहे. याच्या एक दिवस आधी, रविवारी ...

बिहार पाठोपाठ आणखी एका राज्यात सत्ता पालटाची भिती

नवी दिल्ली । नितीशकुमार यांनी लालुप्रसाद यादव यांची साथ सोडून भाजपसोबत घरोबा निर्माण केला असून त्यांनी पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. बिहार ...

अर्थसंकल्पापूर्वी जाणून घ्या सोन्याची किंमत, दिल्लीत किती झाले महाग

अर्थसंकल्पाला तीन दिवसही उरलेले नाहीत आणि देशाची राजधानी दिल्लीत सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. दुसरीकडे, देशातील वायदे बाजारातही वाढ दिसून आली आहे. तज्ञांच्या मते, ...

Maratha Reservation : भुजबळांनी घेतला आक्रमक पवित्रा; फडणवीस म्हणाले ‘ओबीसींवर…’

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी केलेले आंदोलन संपले आहे, पण यातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकारच्या या निर्णयाला ओबीसीमधून मोठा विरोध होत ...

CAA कायदा लागू झाल्यानंतर काय होईल, काय आहेत त्याच्याशी संबंधित वाद ? जाणून घ्या..

By team

नागरिकत्व सुधारणा कायदा: नागरिकत्व सुधारणा कायद्याची (CAA) देशात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. याआधीही या कायद्याबाबत बरीच चर्चा झाली असून अनेक ठिकाणी आंदोलनेही ...