संमिश्र
महागाईतून सर्वसामान्यांना मोठा दिलासा, वाचा सविस्तर
सर्वसामान्यांना महागाईतून मोठा दिलासा मिळताना दिसत आहे. विशेषतः पिठाच्या किमती कमी करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरात पिठाच्या दरात मोठी घसरण ...
बिक्रम सिंह मजिठिया यांना पुन्हा बजावले समन्स
अमली पदार्थ तस्करी प्रकरणी एसआयटीने अकाली दलाचे ज्येष्ठ नेते बिक्रम सिंह मजिठिया यांना पुन्हा समन्स बजावले आहे. 30 डिसेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. ...
Big Breaking : बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार?
Big Breaking : शरद पवार दोन दिवसाच्या अमरावती दौऱ्यावर आहेत. बच्चू कडू यांनी शरद पवारांना घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं. त्यानुसार आज शरद पवार ...
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात मोठी कारवाई!
जम्मू-काश्मीर : केंद्रीय गृहमंत्रालयाने जम्मू-काश्मीरमधील मुस्लिम लीग मसरत आलम गटाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटरवर ट्विट करून ही ...
Weather Update : राज्यात पावसाची शक्याता, IMD ची माहिती
देशाच्या हवामानात चांगलाच बदल झालेला दिसून येत आहे. पहाटे आणि सकाळच्या वेळी दाट धुक्यासह थंडी पाहायला मिळत आहे, तर दुपारी उन्हाची झळ बसत आहे. ...
मध्य प्रदेश: बसला लागली भीषण आग, 13 जणांचा होरपळून मृत्यू
मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात बुधवारी रात्री डंपर ट्रकला धडकल्यानंतर बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 13 जणांचा होरपळून झाला आहे. या ...
जळगाव महापालिकेत अधिकाऱ्यांच्या कार्यभारात बदल
जळगाव : महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्तपदी पल्लवी भागवत रूजू झाल्यामुळे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी बुधवार, 27 डिसेंबर रोजी सात अधिकाऱ्यांच्या कार्यभारात बदल केला आहे. ...
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बदलले एलटीसीचे नियम, आता किती होणार फायदा ?
सरकारने अलीकडेच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी रजा प्रवास सवलत (LTC) दावा करण्याचे नियम शिथिल केले आहेत. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय, कार्मिक आणि प्रशिक्षण ...
देशात किती राज्यांमध्ये पसरला JN.1 ?
कोरोनाचे नवीन उप-प्रकार JN.1 हळूहळू पसरत आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला केरळमध्ये याची पुष्टी झाली. त्यानंतर गोवा आणि महाराष्ट्रातही त्याची प्रकरणे आढळून आली. आता JN.1 देशातील ...
पिण्याचे पाणी खरोखरच निर्जलीकरण दूर करू शकते? जाणून घ्या काय म्हणतात तज्ञ
तापमान नियमन, पचन, ऑक्सिजन आणि पोषक घटक शरीराच्या सर्व भागांमध्ये पोहोचवण्यासाठी हायड्रेशन आवश्यक आहे. पण पुरेसे पाणी प्यायल्याने तहान आणि हायड्रेशनच्या गरजा भागू शकतात ...















