संमिश्र

राहुल आमच्यासाठी वरदान, विरोधी पक्षनेता असा असावा… देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले ?

लोकसभा निवडणुका जवळ आल्याने शाब्दिक हल्ले आणखी वाढले आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्यांनी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल ...

जपानी लोक किती प्रामाणिक आहेत, तुम्हाला ‘हा’ व्हिडिओ पाहून कळेल!

CEAT Tyres चे मालक हर्ष गोयंका हे देशातील अशा उद्योगपतींपैकी एक आहेत जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे Twitter) वर खूप सक्रिय होते. गोयंका ...

ब्रेकिंग न्यूज : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदची राजकीय एन्ट्री

नवी दिल्ली : मुंबईतील २६ / ११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदने पाकिस्तानच्या राजकीय रिंगणात उडी मारली आहे. पाकिस्तानात फेब्रुवारी २०२४ मध्ये निवडणुका होणार ...

सरकारने केले ‘हे’ काम , आता एअर इंडिया आणि इंडिगोची मजा

तो दिवस दूर नाही जेव्हा जगभरातील लोकांचा विमान प्रवास भारताशी जोडला जाईल. नाही-नाही, आम्ही जेवार विमानतळाला ट्रान्झिट हब बनवण्याबद्दल बोलत नाही, त्यामुळे देशातील आंतरराष्ट्रीय ...

जाणून घ्या, ‘अमृत भारत’ ट्रेन सर्वसामान्यांसाठी कशी आहे? काय आहे विशेषता

By team

रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने काम हाती घेतले आहे व जलदगतीने काम पूर्ण देखील करत आहे. देशातील सर्व शहरे सेमी हायस्पीड ट्रेनने जोडल्यानंतर आता ...

भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी उशिरा सुरू होईल, पाऊस नव्हे ‘हे’ आहे कारण

मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी खेळली जात आहे. दुसरा सेंच्युरियनमध्ये आहे, जिथे भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ आमनेसामने आहेत. आजपर्यंत भारताने ...

Nana Patekar : नाना पाटेकरांचं ‘हे’ वक्तव्य सध्या सर्वत्र चर्चेत; पण भाकीत खंर ठरणार का ?

Nana Patekar :  मराठीसह बॉलीवूड कलाविश्व गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर फक्त सिनेमेच नाही तर, नाना पाटेकर त्यांच्या परखड वक्तव्यांमुळे देखील कायम चर्चेत असतात. ...

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील म्हणाले आमची सगळी तयारी झाली आहे

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारीपासून मराठा आंदोलक मुंबईमध्ये धडकणार असल्याची घोषणा केली आहे. १० लाख गाड्यांसह ३ कोटी मराठा बांधव ...

शाळेत अशी वागणूक… चिकनचीही व्यवस्था केली होती,अधिकारी आल्यावर…

By team

बिहारच्या सरकारी शाळांतील शिक्षकांचीही दारूबंदी यशस्वी करण्याची जबाबदारी आहे. दारू पिणार नाही आणि इतरांनाही दारू न पिण्याबाबत जागरुक करणार असल्याची शपथ त्यांनी घेतली आहे.त्यानंतरही ...

इंडिया आघाडीत ‘या’ नेत्यांपैकी कुणीही पंतप्रधान होऊ शकतं, राऊतांनी सांगितले चार नावं…

Maharashtra Politics : इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाचा चेहरा नसल्याची टीका अजित पवार यांनी केली होती. आता या टीकेला उबाठा गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत ...