संमिश्र

जाणून घ्या, हिवाळ्यात डिंक खाण्याचे फायदे

By team

लाईफस्टाईल :  नोव्हेंबरच्या अखेरीस थंडीने जोर धरला आहे. हिवाळा हंगाम म्हणजे उबदार कपडे आणि भरपूर खाणे आणि पेये. या ऋतूमध्ये निरोगी राहण्यासाठी लोक त्यांच्या ...

विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडूनच आंदोलन, काय आहे कारण जाणून घ्या…

नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत विरोधी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपूत्र प्रियांश ...

‘तुम्हे आईने की जरुरत नही’! अमृता फडणवीसांचे नवे गाणे ऐकले?

प्रसिद्ध मराठी सेलिब्रेटी अन् गायिका अमृता फडणवीस या नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या व्हिडिओ आणि प्रतिक्रियांमुळे चर्चेत असतात. आता त्यांचं नवं गाणं श्रोत्यांच्या भेटीला आलं आहे. ...

आता 1 लाख रुपयांपर्यंतच्या पेमेंटसाठी OTP आवश्यक नाही, RBI बदलणार नियम

देशाच्या मध्यवर्ती बँकेने UPI ऑटो डेबिट व्यवहार घेऊन मोठा दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँक ओटीपी आधारित आवर्ती पेमेंटची मर्यादा वाढवणार आहे. आता ती 15 ...

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, ‘या’रेल्वे गाडयांच्या मार्गात बदल

By team

रेल्वे: रेल्वेने तसेच भुसावळ विभागातून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. काही रेल्वे गाड्याच्या मार्गात बदल करण्यात आला आहे,विजयवाडा विभागातील वारंगल-काझीपेठ स्थानक आणि ...

सासरी भांडण? भाच्याच्या प्रीमियरला ऐश्वर्या मामीची हजेरी

मुंबई : सासू सुनेमधील वाद असो किंवा मुलीच्या नावावर बंगला देणे असो. संपूर्ण बच्चन कुटुंब सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. सध्या बॉलिवूडमध्ये ...

इक्विटी किंवा सोने…श्रीमंत लोक त्यांचा बहुतांश पैसा कुठे गुंतवतात?

कोणाला श्रीमंत व्हायचे नाही? पण अशा स्थितीत सर्वात मोठा प्रश्न पडतो की लवकर श्रीमंत होण्यासाठी पैसे कुठे आणि केव्हा गुंतवायचे? आज गुंतवणुकीचे अनेक पर्याय ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी : 21व्या शतकातील तिसरे दशक हे उत्तराखंडचे दशक आहे

By team

डेहराडून: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी डेहराडूनमध्ये दोन दिवसीय उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर समिट 2023 चे उद्घाटन केले. उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात उत्तराखंडमध्ये ...

टोलमुळे शासनाला महसुलाची ‘समृद्धी’!

मुंबई  : समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतर या महामार्गावरून डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ५४ लक्ष ५४ हजार ८६२ वाहने धावली. या वाहनांकडून ...

दुचाकी उधार घेतली; ‘आमदार’ शब्द असलेले स्टिकर चिकटवले, पहिल्यांदाच गाठले भोपाळ

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारत आदिवासी पक्षाचे (बीएपी) कमलेश्वर दोडियार विजयी झाले आहेत. रतलाम जिल्ह्यातील सैलाना येथून त्यांनी निवडणूक जिंकली. निवडणूक जिंकल्यानंतर ते पहिल्यांदाच ...