संमिश्र
जळगाव जिल्हा परिषदे निघाली भरती, विनापरीक्षा होणार निवड
जिल्हा परिषद जळगावमध्ये अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.त्यानुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. मुलाखतीची तारीख १७ ऑक्टोबर २०२३ आहे. या भरतीमध्ये ...
“मोर्चा काढायचाय? मग एक मातोश्रीवर आणि दुसरा डीनोच्या बांद्र्याच्या घरावर काढा”
नुकतेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उडता पंजाबनंतर आता उडतं नाशिक, अशी स्थिती निर्माण झाली असल्याचे वक्तव्य केले. तसेच देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यावर ...
युद्ध आणि शेअर बाजार !
हमासने इस्रायलवर आकस्मिक हल्ला केला. (आकस्मिक? युद्ध काय आधी सांगून करतात.) शेअर बाजार कोसळला. भारताचा आणि जगातले इतर अनेकही! इस्रायलने नंतर नुसता प्रतिकारच नाही ...
काकडी कांद्याचे स्वादिष्ट रायते रेसिपी
तरुण भारत लाईव्ह । १३ ऑक्टोबर २०२३। जेवताना आपल्याला तोंडी लावायला काहीतरी हवं असत. म्हणजे कैरीचं लोणचे, चटणी, कोशिंबीर यासारखे पदार्थ तोंडी लावायला लागतात. कोशिंबीर ...
सणासुदीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईतून मोठा दिलासा; पहा आकडेवारी
नवी दिल्ली : किरकोळ महागाई दरात (Retail Inflation Data) मोठी घसरण झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. किरकोळ महागाई दर ऑगस्टमध्ये 6.83 टक्के होता, ...
दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलली; नक्की काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये P20 परिषद सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे भाषण केले. भारत लोकशाहीची जननी असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारताची संसदीय ...
सोन्यामुळे वाढू शकतो लग्नाचा खर्च; जाणून घ्या किती महाग झालेय
जर तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नाआधी सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर येणाऱ्या काळात तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. इस्रायल आणि हमास युद्धामुळे ...
देशात सुरु होणार पहिली रॅपिड ट्रेन, डोळ्या क्षणी पोहोचेल मेरठला
भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (RRTS) लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, याच्या ...
विमा कंपन्यांकडून 30 हजार कोटींची चूक, काय घडलं
इन्शुरन्स कंपन्यांमध्ये आयकर विभागाला मोठी अनियमितता आढळून आली आहे. या कंपन्यांना या अनियमिततेचे वारे लागल्यापासून आयकर विभागाची त्यांच्यावर बारीक नजर होती. त्यानंतर अनेक विमा ...
सरकार लवकरच घेऊ शकते ‘हा’ मोठा निर्णय, लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा
सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या मागणीवरून केंद्र सरकारने नाफेडमार्फत सफरचंद खरेदीसाठी समिती स्थापन केली आहे. ही समिती राज्य सरकारच्या मागणीचा आढावा ...















