संमिश्र
आधारपेक्षाही आता जन्माचा दाखला महत्त्वाचा; नवीन कायदा कधीपासून होणार लागू?
नवी दिल्ली: वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र, विवाह नोंदणी, पासपोर्ट, शाळेतील प्रवेश इत्यादींसाठी तुम्ही अर्ज करणार असाल तर ही बातमी फार महत्त्वाची आहे. या कामांसाठी ...
अजित पवार संतापले, म्हणाले, मला विनाकारण ट्रोल केलं जातंय
पुणे : राज्य सरकारकडून खासगी कंपन्यांकडून कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती केली जात असल्याने सरकारवर जोरदार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी पुण्यात माध्यमांशी ...
काँग्रेस-आप च्या संघर्षामुळे इंडिया आघाडीत तणाव!
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाला हरविण्यासाठी काँग्रेससह देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली आहे. मात्र या आघाडीतील नेत्यांच्या ...
ठाकरे गटातील आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. जोगेश्वरी येथील भूखंड आणि आलिशान हॉटेलच्या बांधकाम प्रकरणी ...
मोठी बातमी! शरद पवार-अजित पवार आज येणार एकत्र?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण आज शरद पवार यांच्या उपस्थितीत वसंतदादा ...
Rain Update : उद्यापासून वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारांचा मारा, जळगावची काय स्थिती?
राज्याच्या काही भागात पावसाने मुसळधार हजेरी लावली. तर काही भागात अद्याप पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. अशातच हवामान विभागाने दिलासा देणारा अंदाज वर्तवला आहे. मराठवाडा, ...
सणासुदीच्या काळात महागाईपासून मिळणार दिलासा, सरकारने केली अप्रतिम योजना
सणासुदीचा हंगाम सुरू होण्याआधीच केंद्र सरकारने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. अशा स्थितीत सर्वसामान्यांना महागाईची चिंता करण्याची गरज नाही. गणेश चतुर्थी, दुर्गापूजा ...
मुंबईत अचानक विमान कोसळलं, अपघातानंतर झाले दोन तुकडे
मुंबई : विमानतळावर एका खासगी विमानाचा अपघात झाला आहे. खराब हवामानामुळे विमान कोसळलं. या प्लेनमध्ये सहा जण होते. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. अपघातानंतर विमानाचे ...
देशातील या राज्यात नव्या व्हायरसचा कहर, शाळा-कॉलेज बंद
तिरुवनंतपूरम | कोरोनाच्या संकटातून संपूर्ण जग बाहेर पडलं आहे. या संकटातून अनेकांचे जीव वाचले आहेत. मात्र आता आणखी एका नव्या संकटाला लोकांना सामोरे जावं ...
‘कलम ३७०’ आणि याचिकांवरील युक्तिवाद
जम्मू-काश्मीरमधील ‘कलम ३७०’ रद्द करण्याच्या निर्णयास आव्हान देणार्या याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात नुकतीच पूर्ण झाली असून, या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्यानिमित्ताने ...















