संमिश्र
प्रवाशांना दिलासा! भुसावळ विभागातून धावणाऱ्या या गाड्यांच्या सेवांच्या कालावधीत वाढ
भुसावळ । सणासुदीत होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून अनेक विशेष गाड्यांच्या सेवांच्या कालावधीत वाढ करण्यात आलेली आहे. याच दरम्यान, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात धावणाऱ्या ...
राज्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार; ‘या’ भागांमध्ये ऑरेंज अलर्ट
राज्यात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह राज्यात काही भागांत परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणेसह कोकण किनारपट्टी भागात पावसाच्या सरी ...
अजितदादांना ‘ते’ वक्तव्य अंगलट येणार? शरद पवार गट मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!
मुंबई : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निर्णयावर अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते असताना आपली भूमिका मांडली होती. हे वक्तव्य आता ...
G20 नंतर, भारत आता P20 आयोजित करण्यात व्यस्त, जग पाहणार देशाची नवीन संसद
G20 च्या मोठ्या यशानंतर आता P20 म्हणजेच संसद-20 साठी दिल्लीत तयारी सुरू आहे. 12 ते 14 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या परिषदेत G20 शिखर परिषदेत ...
शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, पंतप्रधान मोदींकडून प्रकल्पांचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी निवडणूक राज्य तेलंगणामध्ये पोहोचले. येथे त्यांनी सुमारे 13500 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी केली आणि त्यातील काही प्रकल्पांचे उद्घाटन केले. ...
शेतकऱ्यांनी मित्र आणि हितचिंतक गमावला
भारतातील हरित क्रांतीचे जनक आणि अन्नधान्याच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर बनवणारे महान कृषी वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामिनाथन् यांचे निधन हे अनपेक्षित म्हणता येणार नसले, ...
धनत्रयोदशीच्या 40 दिवस आधी सोने-चांदी किती स्वस्त झाले?
भारतात पितृ पक्ष सुरू झाला असला तरी देशातील सर्वात मोठा सण दिवाळीची उलटी गिनती सुरू झाली आहे. धनत्रयोदशीला अवघे ४० दिवस उरले आहेत. याआधीही ...
पोलीस दलात नोकरी करायची आहे? इतक्या जगांवरती आहे बंपर भरती
तुम्हाला पण देशसेवा करायची आहे. तर तुमच्यासाठी ही आहे, खास संधी 10वी पास इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत कॉन्स्टेबल पदांची भरती निघाली असून यासाठीची संबंधित ...
आजपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर होणार मोठा परिणाम
देशात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक बदल होत असतात. त्यानुसार आज 1 ऑक्टोबरपासून देशात कोणते बदल झाले आहेत. आजपासून कोणकोणते बदल होणार आहे हे ...
जळगावात हिवाळ्याचे आगमन कधी होणार?
राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे.जळगाव जिल्ह्यात मागच्या चार पाच दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे,आता येणाऱ्या पुढच्या आठवडाभर तरी जिल्ह्यात पावसाची शक्यता कमीच ...















