संमिश्र
पुन्हा हर घर तिरंगा, जाणून घ्या काय आहे पंतप्रधान मोदींची संकल्पना
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ मोहिमेची सुरुवात केली होती. गेल्या वर्षी लोकांनी सुमारे ५०० कोटींचे तिरंगे ...
मोठी बातमी! भारत-इटली यांच्यात लवकरच… काय होणार?
मुंबई : भारत आणि इटली हे दोन्ही देश आपले लष्करी संबंध वाढविण्यासाठी लवकरच संरक्षण क्षेत्रातील द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी करणार आहेत, अशी माहिती इटलीचे भारतातील ...
‘या’ चित्रपटाची क्रेझ, चक्क कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर
मेगास्टार रजनीकांत यांच्या चित्रपटांची दक्षिण भारतातील क्रेझ सर्वांनाच माहीत आहे. त्यांचे चित्रपट प्रदर्शित होणे हे एखाद्या सणासुदीपेक्षा कमी नाही. त्यामुळेच चेन्नई-बेंगळुरूमधील अनेक कंपन्यांनी रजनीकांत ...
संगणक-लॅपटॉपनंतर ‘या’ वस्तूंच्या आयातीवरही बंदी?
पर्सनल कॉम्प्युटर आणि लॅपटॉपच्या आयातीसाठी परवाना अनिवार्य केल्यानंतर आता सरकारची नजर अन्य उत्पादनांवर आहे. आगामी काळात कॅमेरा, प्रिंटर, हार्ड डिस्क, टेलिफोन आणि टेलिग्राफिक यांसारख्या ...
BREAKING : नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर
Nawab Malik : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात वैद्यकीय आधारावर त्याला दोन महिन्यांच्या ...
मोठी बातमी! खासदार राघव चड्ढा यांचे राज्यसभेतून निलंबन, काय आहे कारण?
नवी दिल्ली : आपचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय ‘आप’चे दुसरे खासदार संजय सिंह यांच्याही अडचणी कमी झालेल्या नाहीत. त्यांच्या ...
8वी/10वी पास आहात का? ‘मनरेगा’ अंतर्गत जळगावात शेकडो पदे रिक्त, त्वरित अर्ज करा
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जळगाव येथे भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी झालेली आहे.आठवी, दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळण्याची संधी ...
सिंहाशी केली मैत्री, भयानक प्राण्यानेही व्यक्त केले प्रेम, पाहा व्हिडिओ
काही प्राण्यांना फक्त जंगलातच आवडते आणि त्यांना जंगलात राहायलाही आवडते. ते कधी चुकूनही जंगलातून बाहेर पडले तर ते मानवांसाठी धोक्याचे ठरतात. तुम्ही सिंह आणि ...
अमित शहांनी ३ कायदे रद्द करण्याची केली घोषणा; जाणून घ्या काय होणार बदल
नवी दिल्ली : लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक विधेयक मांडले. ब्रिटिशांनी बनवलेल्या भारतीय फौजदारी कायद्यांच्या संपूर्ण फेरबदलासाठी हे विधेयक ...
भारताने उधळला पाकिस्तानचा मोठा कट
श्रीनगर : भारत-पाकिस्तान सीमेवरील नियंत्रण रेषेवरून (Line of Control) जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांपर्यंत शस्त्रे पोहोचवण्याची प्रकरणे वाढली होती. त्या नेटवर्कमधील दहशतवादी संघटना ओव्हर ग्राउंड वर्कर (OGW) ...















