संमिश्र

हिमाचलमध्ये डोंगरापासून जमिनीपर्यंत विध्वंस, तुम्हाला घाबरवेल हा व्हिडिओ

हिमाचल प्रदेशला पुन्हा एकदा वादळाचा तडाखा बसला आहे, ढगफुटी आणि भूस्खलनाच्या अनेक घटनांमुळे राज्याची स्थिती वाईट आहे आणि आतापर्यंत सुमारे दोन डझन मृत्यूची नोंद ...

3 महिन्यांत सोने झाले स्वस्त, चांदी 4700 रुपयांनी घसरली

गेल्या तीन महिन्यांत सोन्या-चांदीच्या दराचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. तीन महिन्यांत सोन्याच्या दरात सुमारे २७०० रुपयांची घट झाली आहे. तर चांदी 4700 रुपयांनी स्वस्त ...

ट्रॅफिकमध्ये अडकली ट्रेन; वाराणसीमधील व्हिडीओ होतोय व्हायरल

वाराणसी : कारने प्रवास करतांना अनेकदा आपण ट्रॅफिकमध्ये अडकतो. मात्र एक ट्रेन ट्रॅफिकमध्ये अडकल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? मात्र वाराणसीमध्ये एक ट्रेन ट्रॅफिकमध्ये ...

‘मनरेगा’ अंतर्गत नंदुरबार येथे 8वी/10वी पाससाठी शेकडो जागा रिक्त, त्वरित अर्ज करा

8वी/10वी पाससाठी नोकरी मिळविण्याची उत्तम संधी असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत नंदुरबार येथे भरती निघाली आहे. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध ...

रिलीजच्या दुसऱ्या दिवशी ‘गदर 2’ ची पहिल्या दिवसापेक्षा अधिक कमाई ; आकडा वाचून चकित व्हाल..

 मुंबई । 22 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतलेल्या सनी देओलच्या ‘गदर 2’ ने पहिल्याच दिवशी धमाकेदार कमाई केल्याचे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. तारा सिंगचे साहस ...

जेनेरिक औषधांबाबत नवीन नियम जारी! आता डॉक्टरांनी.. काय आहे नियम त्वरित जाणून घ्या?

नवी दिल्ली । रुग्णांच्या हितासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) एक मोठा निर्णय घेतला असून औषधांबाबत नवीन नियम जारी केले आहेत. आता सर्व डॉक्टरांनी फक्त ...

मुलांच्या हाती फोन कितपत योग्य?

By team

-विजय कुळकर्णी  सध्या स्मार्टफोनचा जमाना आहे. बहुतांश लोक भ्रमणध्वनीवर बोलताना, व्हॉटस् अ‍ॅप, इंटरनेट, फेसबुक, इन्स्टाग्राम इत्यादी समाज माध्यमांवरून इतरांशी बोलताना दिसतात. विशेषत: कोरोनामुळे भ्रमणध्वनीचा ...

प्रवाशांचा संताप; रेल्वेमधील लाईट, एसी बंद पडल्याने टीसीला पकडून टॉयलेटमध्ये कोंडले

नवी दिल्ली : रेल्वे प्रवासात दोन बोगींमध्ये वीज बिघाड झाल्याने लाईट, पंखे व एसी बंद पडल्याने संतंप्त प्रवाशांनी टीटीईला पकडून टॉयलेटमध्ये कोंडल्याची घटना घडली ...

पुन्हा हर घर तिरंगा, जाणून घ्या काय आहे पंतप्रधान मोदींची संकल्पना

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ मोहिमेची सुरुवात केली होती. गेल्या वर्षी लोकांनी सुमारे ५०० कोटींचे तिरंगे ...

मोठी बातमी! भारत-इटली यांच्यात लवकरच… काय होणार?

मुंबई : भारत आणि इटली हे दोन्ही देश आपले लष्करी संबंध वाढविण्यासाठी लवकरच संरक्षण क्षेत्रातील द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी करणार आहेत, अशी माहिती इटलीचे भारतातील ...