संमिश्र
मणिपूर प्रकरण! केंद्रीय गृहमंत्र्यांचं विरोधी पक्ष नेत्यांना पत्र, जाणून घ्या सविस्तर
नवी दिल्ली : मणिपूरमधील जातीय हिंसाचार आणि नुकत्याच समोर आलेल्या महिलांच्या विवस्त्र धिंड प्रकरणाचे व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरात अजूनही अस्वस्थता आहे. याचे पडसाद संसदेतही रोज ...
लग्नाआधी अंजूने केलं प्री-वेडिंग शूट, फिल्मी सीनपेक्षा कमी नाही, तुम्ही [पाहिलं का?
राजस्थानमधील अलवरमधून पळून पाकिस्तानात पोहोचलेली अंजू पाकिस्तानमध्ये खूप आनंदी दिसत आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ आहेत ज्यात अंजू तिचा प्रियकर नसरुल्लाहसोबत खैबर पख्तूनख्वाच्या ...
कंगना कोणाच्या आगमनाची वाट पाहतेय?
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमी कोणत्या न कोणत्या गोष्टीमुळे नेहमी चर्चेमध्ये राहते हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. कंगना रणौत ही एक कुटुंबाभिमुख ...
तुमचेही डोळे आले आहे, अशी घ्या काळजी..!!
आपल्याकडे पावसाळ्यात जेव्हा पाऊस पडत नसतो तेव्हा काही ठिकाणी चक्क उकाडा असतो. हवेतील दमटपणाही या ऋतूत वाढलेला असतो. हे वातावरण संसर्गजन्य रोगांसाठी पोषक असते. ...
धक्कादायक : कोरोना विषाणूचे नवीन प्रकरण आले समोर
कोरोनाने पूर्ण जगा मध्ये थैमान घेतला होता आणि आता त्याचा आता नवीन प्रकार आल्याचे समोर आले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने अबू धाबीमध्ये ...
सीमा हैदर आणि अंजूनंतर पुन्हा एक नवीन प्रेमकथा, वाचा सविस्तर
नवी दिल्ली : पाकिस्तानातून नोएडा सचिन मणीसोबत राहण्यासाठी आलेल्या सीमा हैदरचे प्रकरण अद्याप संपले नव्हते, तोच भारताची अंजू पाकिस्तानात तिच्या प्रियकरापर्यंत पोहोचल्याचे प्रकरण समोर ...
याला म्हणतात अप्रतिम टॅलेंट! पंजाबी माणसाने तोंडाने वाजवले संगीत, पाहा व्हिडिओ
काही लोकांच्या आत प्रतिभा भरलेली असते. तो आपली प्रतिभा अशा प्रकारे दाखवतो की लोक मंत्रमुग्ध होतात. तुम्ही पाहिलं असेल की काही लोक अप्रतिम आवाजाचे ...
मोठी बातमी; चांद्रयान-3 पृथ्वीच्या शेवटच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचलं
श्रीहरीकोटा : भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम असलेल्या चांद्रयान-3 ने आज महत्वाचा टप्पा पार केला आहे. इस्रोने ट्विटकरुन नवे अपडेट्स दिले आहेत. सध्या हे चांद्रयान पृथ्वीभोवती ...
सिराजला टीम इंडिया 2 महिन्यांनंतर विसरणार तर नाही ना?, जाणून घ्या सर्व काही
मोहम्मद सिराजला पोर्ट ऑफ स्पेन कसोटीत सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. आज प्रत्येकजण त्याच्या प्रतिभेबद्दल बोलत आहे. पण दोन महिन्यांनी त्यांचे काय होणार, हा प्रश्न ...
भारतीय लष्कराने बनविले AI आधारित यंत्र, लाखोंचे जीव वाचणार
नवी दिल्ली : भारतासह संपूर्ण जगात रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कितीही कठोर नियम बनविले, काही जरी केले तरी अपघात काही थांबविता ...















