संमिश्र
तुळजापूरला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांचा अपघात; चार भाविक जागीच ठार
तरुण भारत लाईव्ह । २३ ऑगस्ट २०२३। नगरहून तुळजापूरला दर्शनासाठी चाललेल्या भाविकांच्या गाडीला सोलापूर जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा ...
चांद्रयान ३ च्या यशस्वी लॅडिंगसाठी देशभरातून प्रार्थना
तरुण भारत लाईव्ह | श्रीहरीकोटा : भारताच्या चांद्रयान ३ मोहिमेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयानाचं विक्रम लँडर ...
नवरदेवाची वरात थेट पोलीस ठाण्यात; काय आहे प्रकरण ?
तरुण भारत लाईव्ह । २३ ऑगस्ट २०२३। अहमदनगर मध्ये एका मंगल कार्यालयात विवाह सोहळा सुरु होता. सनई चौघडे वाजत होते, वऱ्हाडी जमले होते. लग्नाच्या ...
नाटोने कंबर कसली, पण कशी?
युक्रेन युद्ध लवकर संपावे यासाठी मनुष्यबळ सोडले तर सर्व प्रकारची मदत करायची, हे केवळ ठरवूनच नाटोच्या शिखर परिषदेचे सूप वाजले, असे नसून याच परिषदेत ...
PM Modi: भारत संपूर्ण जगाच्या विकासाचे इंजिन बनेल, वाचा सविस्तर
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी BRICS समुहाच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेले आहेत. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचे ...
स्वादिष्ट साबुदाणा वडा रेसिपी.
तरुण भारत लाईव्ह । २३ ऑगस्ट २०२३। श्रावण महिना सुरु झाला असून या महिन्यात उपवास केला जातो. पण उपवासाला सुद्धा काहीतरी वेगळा उपवासाचा पदार्थ ...
पदवी पास आहात का? सरकारी बँकांमध्ये 3049 जागांसाठी मेगाभरती, त्वरित करा अर्ज
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पीओ भरतीसाठी अधिसूचना इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच IBPS द्वारे जारी करण्यात ...
मिझोराममध्ये निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळला, 17 ठार, अनेक ढिगाऱ्याखाली दबले
नवी दिल्ली : मिझोरामची राजधानी आयझॉलमध्ये एक बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळल्याची बातमी आहे. या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान ...
बांधकाम विभागाच्या भरतीला मुहूर्त कधी लागणार? 1903 जागा रिक्त
तरुण भारत लाईव्ह । २३ ऑगस्ट २०२३। राज्याच्या विविध विभागातील रिक्त जागांच्या भरतीबाबत राज्य शासन निर्णय घेत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाची भरती जाहीर होऊन सहा ...
चांद्रयान-3 चे लँडिंग कुठे आणि कसे पहाल?
तरुण भारत लाईव्ह । जळगाव : आज देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस आहे. याचे कारण म्हणजे चांद्रयान 3 या मोहिमेचा आज महत्वाचा टप्पा आहे. आज ...















