संमिश्र

मुंबईला पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा धोका ? धक्कादायक कारण समोर

मुंबई : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) दहशतवाद्यांकडून कुलाबा येथील चाबड हाऊसचे गुगल फोटो सापडले आहेत. यामुळे यंत्रणा संतर्क झाल्या असून चाबड हाऊसच्या सुरक्षेत ...

10+2 ऐवजी नवीन शिक्षण पद्धत ; पंतप्रधान मोदी यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज, 29 जुलै रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP-National Education Policy) तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त अखिल भारतीय ...

पंतप्रधान मोदींनी 2028 चा उल्लेख सहज केला नाही, जर्मनी आणि जपानला असं हरवेल भारत

2028 या वर्षाचा संदर्भ देत, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी म्हणाले की, भारत हा जगातील अर्थव्यवस्थेचा चमकणारा प्रकाश असेल आणि अमेरिका आणि चीननंतर तिसरी ...

मणिपूर व्हायरल व्हिडिओची सीबीआय करणार चौकशी, नोंदवला एफआयआर

मणिपूर व्हायरल व्हिडिओचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. एजन्सीने याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. येथे ...

भगवान श्रीकृष्णांचा विवाहसुद्धा लव्ह जिहाद, काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

आसाम : आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा हे एका वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आले आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी तसेच धृतराष्ट्र आणि गांधारी यांचे विवाह ...

Car Accident : कार थेट पाण्यात पडली, एकाला वाचवण्यात यश

पुणे : भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात शिरगाव गावच्या हद्दीत आज सकाळी एक कार निरा देवघर धरणाच्या पाण्यात पडली. यात तीन पुरुष आणि एक ...

अभियांत्रिकीच्या धर्तीवर कृषी अभ्यासक्रमातही मिळणार प्रवेश, अजित पवार यांचा निर्णय

By team

मुंबई : राज्यातील  कृषी आणि संलग्न महाविद्यालयांच्या केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल करून ही प्रक्रिया अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणे राबवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ...

भाजपाची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर; महाराष्ट्रातील या तीन नेत्यांना पुन्हा संधी

नवी दिल्ली : भाजपाने पक्षाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज घोषणा केली. ज्यात १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ८ राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय संघटन सरचिटणीस, सह-संघटन महासचिव, १३ ...

World Tiger Day : वाघांची वाढती संख्या टिकवून ठेवण्याचे सर्वांत मोठे आव्हान

By team

नवी दिल्ली : वाघ हा जंगलांतील जिवंतपणा, चैतन्य सांभाळून ठेवणारा प्राणी! मात्र, दिवसेंदिवस वाघांची घटती संख्या आपल्या निसर्गावर, पर्यावरणावर आणि परिसंस्थेवर वाईट परिणाम करीत आहे. ...

शालेय विद्यार्थी वाहतुकीसाठी असावे स्वतंत्र महामंडळ प्रश्न फक्त इच्छाशक्तीचा

By team

Maharashtra school bus:  पुणे शहरात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणा-या एकूण वाहनांची संख्या सुमारे १० हजार आहे. महाराष्ट्र राज्यात वाहतूक करणा-या राज्य परिवहन महामंडळाकडे सुमारे ...