संमिश्र

बेघर मुलांचा कैवारी

बेघर मुलांच्या जीवन संवर्धनासाठी झटणारे सदाशिव चव्हाण या सहृदयी असामीच्या जीवनकार्याचा आढावा घेणारा हा लेख… स्वातंत्र्यानंतर आजही बेघर मुलांच्या आयुष्याचा प्रश्न हा सुटलेला नाही. ...

खुशखबर! सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे लवकरच खाद्यतेल स्वस्त होणार?

नवी दिल्ली । महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पाऊलं उचलण्यास सुरूवात केली आहे.त्यातच देशातील जनतेला दिलासा देणारा आणखी एक ...

अशी संकटे येती…!

By team

अग्रलेख सातत्याने संकटे सहन करावी लागली की त्याचीदेखील सवयच होऊन जाते आणि संकटांचा सामना करीत जगणे हीच जीवनशैली होऊ लागते. असे होत गेले तर ...

शाहनवाजचे पाकिस्तानी कनेक्शन उघड

तरुण भारत लाईव्ह न्युज गाझियाबाद : ऑनलाईन गेमिंग अॅपच्या माध्यमातून हिंदू मुला-मुलींचे धर्मांतर करणाऱ्या रॅकेटचा सूत्रधार शाहनवाज बद्दी याच्या मोबाईल फोनमध्ये ३० पाकिस्तानी नंबर ...

जम्मू-काश्मीरमध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यादरम्यान ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत ...

जबरदस्त इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जमध्ये १००० किमीची रेंज!

मुंबई : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे इलेक्ट्रिक कार्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या बाजारात टाटा व महिंद्राच्या इलेक्ट्रिक कार्सची चलती आहे. आतापर्यंत, टाटाची नेक्सॉन ...

गल्लत विचारांची ! आम्ही ही लढाई जिंकणार आहोत

By team

इतस्तत: – डॉ. विवेक राजे १९९० च्या दशकात अचानक काश्मिरी हिंदूंनी आपली संपत्ती, मुली आणि स्त्रिया येथेच ठेवून तत्काळ खोरे सोडून चालते व्हावे, अशा ...

समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात मोदी सरकारने उचललं मोठं पाऊल

नवी दिल्ली : संघ परिवार व भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने संवेदनशील विषय असलेल्या समान नागरी कायद्याबद्दल केंद्रीय विधी व न्याय आयोगाने बुधवारपासून सल्लामसलतीची प्रक्रिया ...

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला; ९ जणांचा मृत्यू, १० जखमी

इंफाळ : मणिपूरमध्ये गेल्या महिनाभरापासून सुरु असलेला हिंसाचार आजही सुरुच आहे. सरकार आणि नागरिकांना तणाव निवळला असे वाटत नाही तोच गोळीबाराच्या घटना घडत आहेत. ...

पाकिस्तानचे भविष्य अंधकारमय !

इतस्ततः – डॉ. मंगेश गोविंदराव आचार्य पाकिस्तानची अर्थव्यवस्था गेल्या काही काळापासून कठीण टप्प्यातून जात आहे. गेले वर्ष आर्थिक आघाडीवर त्यांच्यासाठी अत्यंत संकटमय होते. एप्रिल ...